पोस्ट्स

इंग्रजीत्तेर भाषेत व्यावसाईक शिक्षण कितपत योग्य ?

इमेज
          केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी  यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम इंग्रजीत्तेर भाषेत आणण्यासाठी केंद्र सरकारतर्फे करत असलेले प्रयत्न जनतेसमोर यावेत यासाठी त्या अभ्यासक्रमाचे हिंदी अनुवादित पुस्तक हातात घेतल्याचा फोटो समाज माध्यमांमध्ये बराच पसरला असल्याचे आपणस गेल्या काही दिवसात दिसेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा इंग्रजी फक्त एक संभाषणाचे माध्यम असल्याचे  आणि ती भाषा येते कि नाही यावर बुद्धिमत्ता ठरत नसल्यचे विधान केले .त्यामुळे देशभरात जर्मन आणि जपान या देशाचा हवाला देत मार्तृभाषेत शिक्षण देण्याचा गोष्टीवर एकाच चर्चा सुरु झाली  मात्र या सर्व गदारोळात एक गोष्ट सोईस्कर विसरली गेली की ,  या संवादाच्या माध्यमात प्रचंड प्रमाणात ज्ञानसाठा आहे, तो स्वतः च्या भाषेत आणून स्वभाषिकांना देण्याऐवजी त्यांनाच या भाषेत पारांगत करणे आवश्यक आहे. तहानलेल्या लोकांना जागेवर पाणी आणून देण्याऐवजी ते तहान लागल्यावर स्वतः पाण्याचा ठिकाणी जातील इतके सक्षम करणे योग्य नाही का?  जपान या देशात सुद्धा आता इंग्रजीचे महत्व समजून त्याला अनुसरून पाऊले उचलली...

पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारणार ?

इमेज
आपल्या भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता निर्माण झाली आहे  कारण २० आणि २१ ऑक्टोबर रोजी पॅरिस येथे होणाऱ्या फायनशील ऍक्शन टास्क फोर्स  (एफ ए टी एफ ) च्या बैठकीत पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून बाहेर काढण्याच्या निर्णय होऊ शकण्याची शक्यता आंतराष्ट्रीय माध्यमांनी व्यक्त केली आहे गेली चार वषे पाकिस्तान  एफ ए टी एफ च्या  ग्रे लिस्टमध्ये होता त्यामुळे पाकिस्तानवर अनेक आर्थिक बंधने होती . जर पाकिस्तान ग्रे लिस्टमधून बाहेर आल्यास ती बंधने दूर होतील  या बंधनामुळे पाकिस्तानला  आंतराष्ट्रीय कर्ज घेण्यावर काही प्रमाणत बंधने होती ती दूर झाल्याने पाकिस्तान सध्यापेक्षा अधिक कर्ज घेऊ शकतो  त्यामुळे जवळपास मरणसंपन्न अवस्थेत पोहोचलेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला काही प्रमाणत मदत मिळून तिच्यात थोडेसे चैतन्य निर्माण होईल .  फायनशील ऍक्शन टास्क फोर्स   एफ ए ती एफ हि जगातील काळ्या पैशावर आणि त्याचा दहशतवादी करवायांबाबत  जागतिक पातळीवर कार्य करणारी जागतिक संघटना आहे तिची स्थापना १९८...

पुढच्यास ठेच अन मागच्यास देखील ठेच

इमेज
      सध्या महाराष्ट्रात परतीच्या मांसुमने अत्यंत धुमाकूळ घातला आहे . पुणे शहारत तर फ्लॅश फडाची स्थिती अनेक ठिकाणी दिसली आहे नाशिकमध्ये सुद्धा अत्यंत कमी काळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे नाशिक आणि पुण्याखेरीज अन्य महाराष्ट्रात सुद्धा पावसाने कापणीस आलेल्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणत नुकसान केले आहे तसेच पेरणीस तयार असलेल्या रब्बी पिकाच्या बाबतीत सुद्धा  शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण केल्या आहेत  महाराष्ट्रातील या अडचणीचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास  "पुढच्यास ठेच अन मागच्यास देखील ठेच " असेच करावे लागेल .            या २०२२ वर्षाच्या सुरवातीपासूनच जगभरात अमेरिका ऑस्टेलिया , दक्षिण आफ्रिका , जपान फिलिपाइन्स ,पाकिस्तान . जर्मनी फ्रांस आदी अनेक देशात पावसाने आपला प्रताप दाखवत तेथील प्रशासनास अक्षरशः घाम फोडला होता . ऑस्ट्रेलिया देशातील क्वीन्सलँड व्हिटोरीया या राज्याच्या गव्हर्नसने गेल्या  एका हजार वर्षात  आमच्याकडे सध्या पडत आहे तसा पाऊस पडलेला नाही असे उदगार काढले होते. दक्षिण आफ्रिका देशातील जोहान्सबर्ग या ...

का आहे २०२३ वर्ष भारतासाठी अत्यंत महत्वाचे ?

इमेज
         पुढील वर्ष २०२३भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे   कारण एस .  सी .  ओ . या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या   शांघाय को ऑपरेशन   ऑर्गनझेशन   तसेच जी २० या दोन्ही संघटनेच्या अध्यक्षपदाची माळ पुढील वर्षी २०२३ साली भारताच्या गळ्यात पडेल . २०२३ या वर्षी एक वर्षासाठी भारत या दोन्ही संघटनेच्या अध्यक्षपदी असेल . ज्यामुळे भारताला विविध देशांशी आपले व्यापारी आर्थिक संबंध दृढ करण्यास मदत होईल . ज्यामध्ये मध्य आशियातील   पाच इस्लामिक राष्ट्रांपैकी   तुर्कमेनिस्तान वगळता अन्य चारही देश तसेच दक्षिण अमेरिका खंडातील अर्जेंटिना ब्राझील , उत्तर अमेरिका खंडातील मेक्सिको , कॅनडा , आशिया खंडातील दक्षिण कोरिया , इंडोनेशिया , युरोप खंडातील फ्रांस युनाटेड किंगडम ( इंग्लंड ) आदी देश प्रमुख आहेत सुमारे २८ देशांशी प्रत्यक्ष व्यापारविषयक विविध करार करायची संधी त्यामुळे भारताला   मिळेल   जगात जरी २१० देश असले तरी आर्थिक ताकद...

ए मेरे वतन के लोगो

इमेज
"  ऐ मेरे वतन के लोगों , तुम खूब लगा लो नारा ये शुभ दिन है हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा ' कुठे ऐकल्यासारखे वाटतंय ?  देशभक्त   कवी प्रदीप यांनी लिहलेल्या आणि सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतातील या ओळी आहेत जे गीत स्वर्गीय   लता मंगेशकर यांच्या आवाजात ऐकल्यावर त्या वेळचे पंतप्रधान   पंडित नेहरू यांनी बच्ची रूला दिया अशे भावनोदगार काढले होते येत्या गुरुवारी २० . ऑक्टोबर रोजी या  प्रसंगाला  कारणीभूत असलेल्या भारत चीन युद्धाला ६०   वर्ष   पूर्ण होतील त्या निमित्याने   या युद्धात प्राणास मुकलेल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली        त्या वेळी तत्कलीन शासनाच्या काही चुकांमुळे आपण या युद्धात हरलो . गेल्या ६० वर्षात चीन आणि भारत हे दोन्ही देश आणि समस्त जग खूप पुढे गेले आहे . मात्र चीनची जमिनीची हाव काही संपत नाहीये . आपल्या पूर्वीच्या इतिहासाचा दाखल देत शेजारील अनेक देशाशी चीनने सीमावाद सुरु केला ...