पोस्ट्स

सोपी वाक्ये वाचता येणे ,साधे अंकगणित झाले कठीण

इमेज
         सोपी वाक्ये वाचता येणे , साधे अंकगणित झाले कठीण , शिर्षक बघून चमकलात ना ! हे कसले शिर्षक, असा प्रश्न आपणास पडला असेल तर सांगतो. देशाची शैक्षणीक सद्यस्थिती स्पष्ट करणाऱ्या, प्रथम या स्वंयस्वेवी संस्थेच्या असर या अहवालात 2022सालची जी स्थिती सांगण्यात आली आहे. तीचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास असेच करावे लागेल.या अहवालानुसार देशातील पाचवीतील २८. २ क्के विद्यार्थाना साधी दोन अंकी वजाबाकी करता येत नाही तर  २७. ३  टटक्के विद्यर्थाना दुसरीत शिकवले जाणारा मजकूर देखील वाचता येत नाही गेल्या अहवालापेक्षा  (सन २०१८ ) हे प्रमाण वाढलेले आहे त्यावेळी २०. ५ टक्के  मुलांना वाचता आणि २५. ९ टक्के विद्यर्थाना साधे अंक गणित करणे जमत नव्हे कोव्हीड १९ च्या साथरोगामध्ये ऑनलाईन शिक्षणामुळे हे प्रमाण काहीसे घसरले असे सामील तरी हि घसरण चिंताजनक आहे . बुधवार १८ जानेवारी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला ज्यासाठी देशातील ६१६ जिल्ह्यतील १ ९ हजार  गावातील ७ लाख विद्यार्थ्यांचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे देशातील सरकारी शाळेत शिकणाऱ्या विदय...

भारत इजिप्त मैत्री चिरायू होवो

इमेज
                आपण सन १९५० ला प्रजासत्ताक झालो त्या दिवसापासून दर वर्षी   आपला प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा करतो या निमित्याने २६ जानेवारीपासून  पुढील    चार दिवस आपला शानदार सोहळा नवी दिल्लीत साजरा करण्यात येतो या चार दिवसाच्या सोहळ्यातील मुख्य  सोहळ्याच्या   पहिल्या दिवशी अर्थात २६ जानेवारी रोजी  राष्टपतींच्या    निगराणीखाली नवी दिल्लीच्या राजपथावर सर्व संरक्षण दलांचे आणि काही राज्याचे पथसंचन होते जे आपण टीव्हीवर नेहमीच बघतो भारताच्या या भव्य सोहळयाला भारताच्या विशेष आमंत्रणावरून वेगवेगळ्या देशाचे  राष्ट्रप्रमु ख विशेष बाब हजेरी लावतात . या २०२३ वर्षी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल फताह अल सीसी या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत भारताच्या या सोहळ्याच्या इतिहासात प्रथमच कोणत्या तरी अरब देशाचा प्रमुख या सोहळ्याचा प्रमुख असणार आहे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी भारताचे...

सवलती आवरा , निधीची तरतूद करा

इमेज
           सध्या आपण कोणत्याही एसटी कर्मचाऱ्यास विचारले की तुला राज्यशासनास काही सांगायचे असल्यास तू काय सांगशील असे विचारले तर तो एकाच म्हणणे मांडेल '' सवलती आवरा, निधीची तरतूद करा''आम्हाला नियमित वेतन देण्यास महामंडळाकडे पैसे नाहीये, मात्र राज्य सरकारकडून सातत्याने नवनविन सवलती जाहिर करण्यात येतात . आता या विविध सवलती मिळविलेल्या व्यक्ती जेव्हा या सवलतींचा फायदा घेत एसटी बसमधून फिरतो.तेव्हा या सवलतींमुळे आम्हाला अन्य सर्वसाधारण प्रवाश्याच्या तुलनेत काहीच उत्पन्न मिळत नाही . मात्र अन्य प्रवाश्याला प्रवास करण्यास जितका पैसा खर्च होतो तितकाच पैसा लागतो त्यामुळे त्या एका फेरीचा खर्च आणि उत्पन्न यांचा विचार करता समतोल बिघडतो . राज्य सरकारकाकडून आम्हाला या सवलतींमुळे बुडणारे उत्पनाचा परतावा मिळत असला तरी तो वेळेवर कधीच मिळत नाही दोन ते अडीच वर्षांनी तो मिळतो. जो उशीरा न्याय म्हणजे अन्यायच या वाक्यप्रचाराशी जूळणारा असतो. सबब राज्य सरकारने या सवलती आवरण्याची गरज आहे  आजमितीस अत्यंत कमी  म्हणजे मूळ भाड्याच्या जेमतेम १५ ते २० % भाड्यात किंवा काही प्रसंगी ...

अशांत राजकीय वादळाच्या उंबरठ्यावर पाकिस्तान

इमेज
                     सध्या पाकिस्तानातील घडामोडी बघितल्यास या सर्व घडामोडींचे वर्णन अशांत राजकीय वादळाच्या उंबरठ्यावर पाकिस्तान  असेच करावे लागेल एकीकडे रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींसासाठी सर्वसामान्य जनता  झगडत असताना पाकिस्तानमधील राजकारणी मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झोडण्यात व्यस्त आहेत . रविवार १५ जानेवारीला सिंध प्रांतातील विविध महानगरपालिका  नगरपालिकांसाठी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झालेल्या निवडणुकीत इम्रान खान त्यांच्या पाकिस्तन तेहरीके इन्साफ या पक्षाला मिळालेल्या अनपेक्षित धक्याने गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या राजकारणाच्या चिखलफेकीला मोठ्या प्रमाणत  उत्तेजन मिळाले आहे . सिंध प्रांतात १५ जानेवारीला झालेल्या निवडणुकीत अत्यंत कमी मतदान झाले . अल जझीरा या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार रविवारी दुपारपर्यंत अनेक मतदान बूथपर्यंत जेमतेम १० ते १५ नागरिकांनी मतदान केले होते . याच वृत्तवाहिनीने दिलेल्या दुसऱ्या बातमीनुसार सिंधमध्ये झालेल्या निवडणुकीत प...

लासलगावची बखर -

इमेज
जगातील प्रत्येक शहराला इतिहास असतो . मात्र फारच कमी शहरांचा इतिहासाची पद्धतशीरपणे नोंद ठेवली जाते पाश्चात्य देशापेक्षा आपल्या भारतात तर हे प्रमाण खूपच ढासळते . मात्र सध्या या चित्रात सकारत्मक   बदल होत आहे   पूर्वी न लिहल्या गेलेला अनेक शहरांच्या इतिहास त्या शहरातील महत्वाच्या व्यक्ती ता शहरातील महत्वाच्या संस्था त्यांच्या इतिहास याच्या जाणीपूर्वक नोंदी ठेवण्याचे काम सध्या अत्यंत वेगाने होत आहे या नव्या   मोहिमेत फक्त महानगरांचाच इतिहास लिहला जात नाहीय्ये तर अगदी तालुक्यस्तरवरील किंवा एखद्या तालुक्याचे मुख्यालय नसणाऱ्या मात्र त्या तालुक्यतातील   महत्त्वाची बाजरपेठ असणाऱ्या गावांचा देखील समावेश होत आहे याच मालिकेतील एक गाव म्हणजे नाशिक जिल्ह्यतील लासलगाव . कांद्याचा उत्पनासाठी   सर्व जगभरात प्रसिद्ध असलेल्या या लासलगावच्या इतिहासाला पुस्तकात शब्दबद्ध केले आहे लासलगावचेच   रहिवाशी असणाऱ्या संजय बिरार   यांनी .  लासलगावची बखर असे नाव असलेले आ...