पोस्ट्स

भारत बांगलादेश मैत्री नव्या वळणावर

इमेज
    बांगलादेश, भारताबरोबर जगातील कोणत्याही दोन देशांतील सिमारेषेचा  किलोमीटर संदर्भात विचार करता दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त लांब सीमारेषा असणारा देश. भारताच्या मदतीने स्वतंत्र मिळालेला देश बांगलादेश. तर या बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री अद्बुल मोमेन यांनी भारताकडे  बांगलादेश आणि भारताची सीमा, भारत नेपाळ किंवा भारत भुतान प्रमाणे खुली करण्याची मागणी केल्याने, भारत बांगलादेश सबंध पुन्हा एकदा चर्चेत आले. भारत सरकारने नेपाळ आणि भुटानच्या सरकारशी केलेल्या करारानुसार त्या देशातील नागरिक भारतात आणि भारतीय नागरिक त्यांच्या देशात व्हिसाशिवाय सहजतेने जावू शकतात. तिच सवलत भारताने आता बांग्लादेशाला देखील लागू करावी,असा या मागणीचा अर्थ आहे. भारताने असी सवलत  बांग्लादेशाला दिल्यास बांगलादेश देखील भारतीयांना ही सवलत लागू करेल,असे या मागणीच्या वेळी बांगलादेशाकडून सांगण्यात आले आहे ‌.                          सध्या भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असली, तरी नजीकच्या भविष्यकाळात ती जगातील तिसरी मोठी अर्थव्...

भारत इस्राईल संबंध एक आढावा

इमेज
       सध्या सर्व जगाचे लक्ष इस्राईल वर लादण्यात आलेल्या युद्धाकडे आहे . त्यामुळे इस्राईल आणि भारत यातील संबंध आणि इस्राईल या देशाची एकूण माहिती फक्त स्पर्धा परिक्षेच्याचउमेदवारांना साठीच नवे तर सर्वसामान्य व्यक्तीसाठी सुद्धा   जाणून घेणे अत्यावश्यक आहे चला तर मग जाणून घेउया आपल्याकडील दोन ते अडीच जिल्ह्याच्या एव्हढ्यासा या देशाविषयी       इस्राईल ,  पहिल्या महायुद्धात   ऑटोमन साम्राज लयास गेल्यानंतर युनाटेड किंगडम    ( इंग्लड ) ने युरोपातील   ज्यु समाजबांधवाना दिलेल्या आश्वासनानुसार सप्टेंबर १९४८ ला अस्तित्वात आलेले ज्यू   धर्म हा प्रमुख धर्म असलेले धर्माधिष्टीत राष्ट्र . . ज्या देशासाठी आमच्या पासपोर्ट वैध नाही अशा स्पष्ट उल्लेख स्वतःच्या पासपोर्टवर   आता आता पर्यंत अनेक देश करत होते   तो देश म्हणजे इस्राईल . अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक वातावरणाला आव्हान देत कृषी क्षेत्रात स्वतःचे अढळ स्थान निर्माण...

अल्पसंख्यांकांचे हाल दाखवणारी कांदबरी लज्जा

इमेज
अल्पसंख्याकवाद आणि बहुसंख्यांकवादाचे राजकारण लोकांचे आयुष्य किती मोठ्या प्रमाणात उद्धवस्त करते ? यावर अनेक पुस्तके देखील प्रसिद्ध झालेली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मुळच्या बांगलादेशी मात्र सध्या कलकत्त्यात वास्तव्यास असणाऱ्या तस्लिमा नसरीन यांनी लिहलेली लज्जा ही कांदबरी . जी माझ्याकडे अनेक दिवस पडुन होती. स्वतः च्या वैयक्तिक संग्राहात असून देखील काही कारणाने वाचली नव्हती .जी मी नुकतीच वाचली. कांदबरीत दंगलीचे वर्णन अंगावर काटे उभे करते. एखादा उन्माद कसे व्यक्तींची राखरांगोळी करतो. लोकांच्या भावना कस्या प्रकारे पेटवून राजकारणी व्यक्ती त्यांचे राजकरण खेळतात. राजकारणी व्यक्तींच्या या खेळामुळे सर्वसामान्य व्यक्ती त्यातही समाजात अल्पसंख्याक असलेला समाजघटक कसा भरडला जातो याचे दाहक वर्णन यामध्ये आहे.  कोणत्याही प्रकारची कट्टरता कशी वाईटच असते हे दाखवण्याचे  उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही सुमारे पावणेतीनशे पानांची ही कांदबरी असे म्हटल्यास वावगे ठरू नये.  कांदबरीचे कथानक भारतात ६ डिसेंबर 1992रोजी वादग्रस्त धार्मिक वास्तू पडल्यानंतर बांगलादेशात उसळलेल्या दंगलीच्या ...

अंतराळ आणि उद्योजकता

इमेज
              आपण अंधाऱ्या रात्री आकाशात नजर टाकल्यास आपल्यास अथांग अश्या स्वरूपात पसरलेल्या स्वरूपात तारे दिसतात ज्याला आपणाकडे अवकाश असे म्हणतात मानवाला फार अशं युगापासून या अंतराळाचे आकर्षण आहे या अंतराळातील विविध ताऱ्यांना आपल्या काल्पनिक रेषेने जोडत त्याचे विविध नक्षत्रात रूपांतरण केले आपण केलेला अभ्यास दुसऱ्या व्यक्तींना समजण्यासाठी त्या संदर्भात विविध कथा रचल्या त्यांचे पृथीवरून सातत्याने निरीक्षण केले त्याचा विविध नोंदी ठेवल्या अर्थात हे सारे पृथ्वीवरून सुरु होते पृथीच्या हवामानाचा परिणाम या निरीक्षणांवर होत असे मात्र   मनुष्यप्राणी गुहेत राहत असल्यापासून सुरु असणारा मानवाचा अंतरालाविषयी जाणून घेण्याचा विचार स्वस्थ बसत नव्हता सतराव्या शतकाच्या सुरवातीला दुर्बिणीचा शोध लागल्यावर या निरीक्षणात काहीशी सुसूत्रतत आली मानवी डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टी सुद्धा मानवास समजू लागल्या जसे शनीचे कडे शनिपाश्चात असणारे सौरमालिकेतील ग्रह अनेक...

रेल्वेत हे देखील सुखावणारे बदल होत आहेत.

इमेज
सध्या आपल्या भारतीय रेल्वेच्या बातम्या बघितल्यास, सातत्याने वंदे भारत एक्स्प्रेस चर्चेत असल्याचे दिसते.मात्र वंदे भारत सोडून सर्वांना अमिमान वाटावा अस्या दोन घटना आपल्या भारतीय रेल्वेबाबत नुकत्याच घडल्या,त्या आपणापर्यत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन.          तर मित्रांनो, आपल्या भारतीय रेल्वेच्या मालवाहतूकीच्या बाबत अत्यंत महत्त्वाचे असलेल्या ईस्टन फ्रेड डेडीकेडस्  कॉरीडॉर हे जवळपास पुर्णत्वाकडे गेल्याचे भारतीय रेल्वेकडून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. ईस्टन फ्रेड डेडीकेडस् कॉरीडॉर हा मालवाहतूकीला गती देण्यासाठी रेल्वेकडून उभारण्यात येणाऱ्या चार प्रकल्पांपैकी महत्त्वाच्या दोन प्रकल्पांपैकी एक आहे.जो पंजाबमधील लुधियाना ते पश्चिम बंगालमधील दानापूर पर्यंत आहे .या प्रकल्पाचे काम विविध टप्यात सुरू होते.यातील काही टप्पे या आधीच पुर्ण क्षमतेने सुरु झाले होते.३०सप्टेंबर रोजी भारतीय रेल्वेकडून पंजाबमधील लुधियाना ते बिहारमधील सोननगर पर्यंतचा संपूर्ण १३७७ किलोमीटरचा टप्पा इलेक्ट्रीक इंजिनाची यशस्वी चाचणी घेण्यात येवून पुर्ण क्षमतेने इलेक्ट्रीक इंजिनाचा वापर करत मालवाहतूकीसा...