पोस्ट्स

विश्वविक्रम करणारी आपली भारतीय रेल्वे

इमेज
                        आपली भारतीय रेल्वे गेल्या काही दिवसापासून सातत्त्याने विश्वविक्रम करत आहे . हे सर्व विश्वविक्रम नवीन मार्ग उभारताना झाले आहेत . ज्यामध्ये नवीन मार्ग उभारताना उभारण्यात येणाऱ्या पुलांचा समावेश करावाच लागेल . गेल्या वर्षभरतील रेल्वेचा नवीन मार्ग उभारणीचा आढावा घेतल्यास जम्मू काश्मीर आणि आणि ईशान्य भारतात रेल्वेने अनेंकअर्थात  विश्वविक्रम करणारे पुलांची निर्मिती केल्याचे दिसते . अत्यंत प्रतिकूल भौगोलिक स्थितीवर मात करत रेल्वेने हे पूल बांधलेले आहेत . या प्रत्येक पुलाचे स्वतंत्र असे वैशिष्ट आहे . काही वेळेस ज्या  पूल ज्या समुद्रसपाटीवर उभारण्यात येत आहे त्यामुळे विश्वविक्रम होत आहे , कधी त्या  पुलासाठी वापरण्यात यणाऱ्या पद्दतीमुळे तर कधी , पुलाची उंचीमुळे हे पूल विश्वविक्रम करत आहे .  माझे आजचे लेखन त्या साठीच                 मित्रानो , सध्या ईशान्य भारतातील राज्याच्या राजधान्या रेल्वेच्या नकाश्यावर आणण्याबरोबर जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्...

भारतीय रेल्वेची घोडदौड सुरूच

इमेज
 जगात चौथ्या क्रमांकाची मालवाहतूक करणारी, ऑस्ट्रोलिया या देशाच्या एकूण लोकसंख्येएव्हढ्या व्यक्तींची दररोज वाहतूक करणारी भारतीय रेल्वे सध्या वायुवेगाने बदलत आहे . रोज नवनवीन कीर्तिमान रेल्वेकडून केले जात आहेत , हे आपण जाणतातच . मग तो कधी जगातील विश्वविक्रम करणारे पूल बांधणे असो, अथवा मालवाहतूक वेगवान व्हावी यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना असो किंवा प्रवाश्याना अधिक दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी केलेली उपाययोजना असो . भारतीय रेल्वे कायमच प्रगतीच्या वाटेवर प्रगतीची नवनवीन शिखरे गाठत आहे . माझे आजचे लेखन यातील काही बाबींची दखल घेण्यासाठी .  तर मित्रानो , नुकतेच देशातील मालवाहतुकीची अधिक वेगाने विनाअडथळा वाहतूक व्हावी या हेतूने उभारण्यात येणाऱ्या डेडिक्रेडीटेड फ्रेड कॉरिडार च्या नव्या मार्गासाठी करावयाची कार्ये रेल्वेकडून सुरु करण्यात आली आहेत . त्या अंतर्गत विजयवाडा ते इटारशी(975किमी ), विजयवाडा ते खडकपूर (1115किमी  ) आणि भुसावळ ते कोलकत्ता (1673 किमी )रेल्वेमार्ग बांधण्यात येणार आहेत . हे तिन्ही रेल्वेमार्ग मिळून 4000 किमी असणार आहे ज्यामुळे खनिज संपत्तीने समृद्ध मात्र औद...

27 वर्षापूर्वीची ती काळरात्र

इमेज
                   दिनांक 1सप्टेंबर 2020 रोजी अनंत चतूर्दशी आहे, हे आपण जाणतातच. या दिवशी भगवान गणराय आपली पृथ्वीवरील यात्रा संपवून परत  कैलाशावर जातात, अशी मान्यता आहे . याच अनंत चतूर्दशीचा दिवशी आजपासून 27 वर्षापूर्वी म्हणजेच सन 1993 साली सप्टेंबर महिन्यात 30 या दिवशी गणपतीने कैलासला जाताना महाराष्ट्रातील अनेक लोकांना आपल्या बरोबर नेले , लातूरचा भुकंप म्हणून ही घटना सगळ्यांना माहिती आहे .             मित्रांनो 25 वर्षाची एक पिढी मानण्यात येते, या हिशोबाने लातूर किल्लारीचा भुकंप होवून एका पिढीचा कालावधी उलटून गेला आहे .यामध्ये सदर परीसर पुर्णपणे बदलला गेला आहे , यात शंकाच नाही . मात्र या भुकंपात अनेक कुटुंबातील एखाद दुसऱ्याचा अपवाद वगळता सर्वचा सर्व व्यक्ती मृत्युमुखी पडलेल्या होत्या . 20व्या शतकातील सर्वात मोठ्या दुर्घटनेत या भुकंपाचा विचार होतो. तिथीने 27वर्षे पुर्ण झाल्याबद्दल यात मृत्युमुखी पडलेल्या ,आत्पेष्ठ गमवलेल्या सर्वांना आदरांजली.          लातूर किल्लारी परीसराला ला...

भारत ऐतिहासिक विजयाचा उंबरठ्यावर

इमेज
  29 ऑगस्ट  2020 रोजी भारतात राष्ट्रीय क्रीडादिन साजरा करण्यात येत असताना समस्त भारतीय क्रीडाविश्व आनंदाने न्हाऊन जावे अशी बातमी भारतात  येवून धडकली. ती होती , बुद्धीबळाच्या आँल्मपियाडमध्ये  भारतीय संघ पहिल्यांदाच आंतीम फेरीत पोहचण्याची , आणि या संघाचे  नेर्तुत्व करत आहे, एक महाराष्ट्रीयन खेळाडू,  नाशिकचा युवा गँंडमास्टर विदीत गुजराथी .  मित्रांनो, सध्याच्या करोनाचा काहीस्या नैराश्याचा वातावरणात चैतन्य आणण्याचा या स्पर्धेची सुरवात झाली .ती 24जूलै रोजी .40 संघाच्या समावेश असणारी ही स्पर्धा करोनाच्या भितीमुळे पहिल्यांदाच आँनलाईन पद्धतीने खेळवण्यात आली . ज्यामध्ये भारताने सुरवातीच्या खेळ्यांमध्ये धडाकेबाज खेळ करत 27आँगस्ट पासून सुरू झालेल्या बाद फोटो य त   (नाँक आउट )मध्ये प्रवेश केला. उप उपांत्य फेरीत (क्याटर फायनल) भारताच्या संघाने अर्मेनियाचा पराभव केला आणि  उपांत्य फेरीत (सेमी फायनल )मध्ये  पोलंडचा  पराभव करत आंतिम फेरीत प्रवेश केला आहे . आंंतीम फेरी जागतिक प्रमाण वेळेनुसार 30आँगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता (भारतीय प्रमाणव...

मानवा तूझे काउंटडाऊन सुरु झाले आहे .

इमेज
               सध्या समस्त भारतीय वृत्तवाहिन्या एका हिंदी अभिनेत्याचा मृत्यबाबत पोलिसांच्यापेक्षा अधिक गतीने तपास करत असताना मानवजातीचे पृथ्वीवरचे दिवस भरले असल्याचे सुचित करणाऱ्या अनेक घडामोडी घडत आहेत. मात्र भारतीय  वृत्तवाहिन्या याबाबत काहीच बातम्या दाखवताना दिसत नाहीये . तर मित्रांनो मी सदर लेखन करत असताना भारताच्या बिहार , आसाम, हिमाचल प्रदेश, गुजरात या राज्यांसह पाकिस्तानातील सिंध प्रांत(त्यातही कराची शहर) आणि उत्तर कोरीया , दक्षीण कोरीया, चीन, युनाटेड स्टेटस् आँफ अमेरीका आदी देशात बदलत्या हवामानाने तेथील प्रशासनाला अक्षरशः.रडकुंडीला आणले आहे. बिहार ,आसाम, हिमाचल प्रदेश , गुजरात ,सिंध आदी भागात अत्यंत कमी वेळात पडलेल्या अतिमुसळधार पावसाने प्रचंड प्रमाणात पुर आलेले आहेत . तर उत्तर कोरीया , दक्षीण कोरीया, चीन, अमेरीका आदी देशात नेहमीपेक्षा अधिक तीव्रतेच्या आलेल्या वादळाने तेथील जनजीवन विस्कळीत केले आहे, आणि हे सर्व घडत आहे , जगात तिव्रतेने बदलत जाणाऱ्या हवामानामुळे .                     ...

भारतीय रेल्वेचे पाऊल पडते पुढे

इमेज
            विविध 16 उपकंपन्यामार्फत  वेगवेगळ्या  प्रकारची देशसेवा करणाऱ्या,  तसेच विविध अश्या  17 प्रकारच्या रेल्वेगाड्या चालवणाऱ्या आपल्या भारतीय रेल्वेत सध्या अत्यंत जलद गतीने खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे ज्यामध्ये रेल्वेमार्गातील गेजचे विविध प्रकार नाहीसे करून भारतातील सर्व रेल्वे या ब्रॉडगेज या एकाच स्वरूपात आणणे, सर्व रेल्वेचे विद्युतीकरण करणे . उत्पनाचे विविध मार्ग शोधणे  आदी गोष्टींचा समावेश करावा लागेल याच बदलाच्या मालिकेत गेल्या पंधरवड्यात  देशाच्या प्रगतीला वेगाने चालना देणाऱ्या 2 गोष्टी महाराष्ट्रात तर एक गोष्ट केरळ या राज्यात घडली . माझे लेखन  आजचे या बदलाची माहिती देण्यासाठी              तर मित्रानो,  गेल्या पंधरवड्यात आपल्या महाराष्ट्रातील नाग विदर्भ ( विदर्भातील नागपूर विभागीय आयुक्ता  लयच्या अंतर्गत येणाऱ्या प्रदेशाला नाग विदर्भ म्हणतात . तर अमरावती आयुक्तालयच्या अंतर्गत येणाऱ्या प्रदेशाला वऱ्हाड म्हणतात ) प्रदेशातील गोंदिया -छिनवाडा आणि नागपू...

मानवा आता तरी जागा हो !

इमेज
                          मी अनेकदा चँनेल न्युज एशिया , एन एच के वर्ल्ड , सि एन एन आदि वृत्तवाहिन्यांच्या संकेतस्थळाला भेट देत असतो . अनेक नविन माहिती त्यामुळे होत असते. मी तीन चार दिवसापुर्वी अशीच भेट दिली असता बिबिसी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरील  विज्ञान विषयक विभागामध्ये दोन    नविन माहिती मिळाल्या  .त्यानंतर मी मराठी वृत्तवाहिन्यांवर सबंधित बातम्या  शोधण्याचा प्रयत्न केला असता , ती न मिळाल्याने आजचे लेखन त्या बातमीविषयी . या  बातमीच्या  लिंक मी या लेखाच्या खाली दिलेल्या आहेत  दोन्ही बातम्या हवामान बदल या विषयाशी संबधित आहेत . तर मित्रांनो जगातील सर्वात मोठे बेट म्हणून सर्वाना परिचित असणाऱ्या ग्रीनलँड या बेटावरील बर्फ वितळण्याचा वेगाचा नवा उच्चांक झाल्यासंबंधी ती बातमी होती . बातमीत सन 2017 आणि 2018 या दोन वर्षात  बर्फ वितळण्याचा वेग कमी झालेला असताना सन 2019 या वर्षी हा बर्फ वितळण्याचा वेग प्रचंड वाढल्याचे एका बातमीत सांगण्यात आले आहे . तर दुसऱ्या बातमीनुसार वाढत...