पोस्ट्स

कथा सोन्याचा व्यवसायाची

इमेज
    आपल्याकडे गुरु पुष्पामृत योग, दसरा,लग्न आदी प्रसंगी सोने खरेदीची प्रथा आहे. काही लोक दागिन्यांसाठी तर काही लोक एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघतात .  मात्र या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींचे जीवन कसे असते ? सोन्याचे दागिने तयार करणारे  सुवर्णकार आणि सोने विकणारे सराफ यांचा खेरीज अन्य कोणते घटक या व्यवहाराशी संबंधित असतात . त्यांचे जीवन कसे असते ? सोन्याकडे एक गुंतवणूक म्हणून बघावे की दागिने करण्याचा एक धातू म्हणून बघावे ? सोने कसे खरेदी करावे?,  ज्यामुळे ते मोडताना घट येणार नाही सध्याची या व्यवसायाची परिस्थिती कशी आहे ? सोन्याच्या व्यवसायातील  सध्याच्या  अडचणी काय आहेत . दागिने कसे तयार करतात . सोन्यातील भेसळ कशी ओळखावी ?  सोन्याविषयी  कोणते विविध कायदे होते आणि सध्या आहेत ? सराफ आणि सुवर्णकारांनी आपल्या उद्योगाच्या रक्षणासाठी आंदोलने केली का ? त्याची फलनिश्चिती काय झाली ? आदी अनेक प्रश्नाची सहजसोप्या ओघवत्या  मराठी भाषेत माहिती देणारी अत्यंत मोजकी पुस्तके मराठीत आहेत . आणि या मोजक्या पुस्तकांम...

हवामान बदल आणि आपण

इमेज
          दिनांक 24 सप्टेंबर रोजी टिव्हीवर सर्फिंग करत असताना सिंगापूर येथून प्रक्षेपित होणाऱ्या "चँनेल न्युज एशिया" या वृत्तवाहिनीवर  इनसाईट या मालिकेत एक चांगला कार्यक्रम बघण्यात आला . त्याचे नाव "Climate change India's Disaster" असे होते . भारतीय वृत्तवाहिनीवर या प्रकारचे कार्यक्रम का  होत नाही?  हा प्रश्न सोडुन देवूया .मला तूमचे लक्ष वेधून घेयचे आहे, ते त्यात सांगितलेल्या माहितीकडे .                 एक तासाच्या या कार्यक्रमात सांगण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जगात बदलत्या हवामानाच्या ज्या अनिष्ट घटना घडत आहेत , त्यापैकी 10%, घटना भारतात घडत आहेत. या घटनांमुळे "बदलत्या हवामानामुळे प्रभावित होवून गरीब झालेले लोक असा स्वतंत्र्य लोकसमुह भारतात आगामी काळात अस्तिवात येवू शकतो . भारतात सध्या होणाऱ्या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका गरीब जनतेला बसणार आहे . भागाचा विचार करता सर्वाधिक लोकसंख्येचा बिहार,  मुंबई अस्या प्रदेशांना तो जास्त बसणार आहे . यासाठी दिवसोंदिवस लहरी होत जाणारे हवामान , तसेच प्रशासनाचे अपुरे...

मनुष्याची वाटचाल वेगाने अंताकडे

इमेज
  गेल्या 3 आठवड्यात आपल्या भारतात एका अभिनेत्याचा मृत्यूबाबत  वृत्तवाहिन्या हिरीहिरीने वार्तांकन करत असताना समस्त पृथ्वीवरील मानवजातीच्या छातीत धस्य व्हावे , अश्या  चार घटना चार वेगवेगळ्या खंडात घडल्या.त्याविषयी माहिती देण्यासाठी आजचे लेखन .                   तर मित्रांनो,  उत्तर अमेरीका खंडातील कँलिफोर्नियाच्या जंगलातील आग तसेच आशिया खंडातील सैबेरीयाच्या पश्चिमेला आर्क्टिक प्रदेशात लागलेली आग मोठे प्रयत्न करून देखील विझत नाहीये. त्याचप्रमाणे  गेल्या वर्षाभरापुर्वी लागली तसीच आग दक्षिण अमेरीकेतील अँमेझाँनचा जंगलात लागली आहे. या आगींमुळे पृथ्वीवरील तापमान वाढवणाऱ्या ग्रीन हाउस गँसचे प्रमाण प्रचंड वाढणार असल्याची भिती या विषयातील जाणकार व्यक्त करत आहे .हे कमी काय म्हणून युरोप खंडातील ग्रीनलँड येथील तसेच हिमालयातील नेपाळ भारत सिमेवर उगम पावणाऱ्या कोसी,  गंडक या नद्यांच्या उगम क्षेत्रातील  आणि  नेपाळ तिबेट सिमेवरील बर्फ वितळण्याचा  वेग झपाट्याने वाढत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे .कोस...

कांदा निर्यात बंदीचे जागतिक पडसाद

इमेज
सध्या आपल्या महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चिला जाणाऱ्या मुद्यामध्ये कांदा निर्यात बंदीचा विषय हा प्रमुख मुद्दा आहे . केंद्र सरकारकडून लादल्या गेलेल्या कांदा निर्यात बंदीचे जागतिक पडसाद आता उमटत आहे .  याबाबत मराठी वृत्तवाहिनीवर फारशी माहिती देण्यात न आल्याने त्या विषयी माहिती देण्यासाठी आजचे लेखन . ही माहिती द प्रिंट आणि व्हियॉन या माध्यमातून घेतलेली आहे . त्याचा लिंक या लेखाच्या खाली पोस्ट केल्या आहेत जिज्ञासू त्या भागू शकतात . तर मित्रानो ज्या बांगलादेशाबरोबर ईशान्य भारताच्या विकासासाठी भारताचे अनेक प्रकल्प सुरु आहेत त्या बांग्लादेशाबरोबर कांदा या पिकावरून भारताचे संबंध काहीसे तणावपूर्ण बनले आहेत . भारतीय कांद्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील  सर्वात मोठा ग्राहक  हा बांगलादेश आहे . हे पण लक्षात घेयला हवे , तर बुधवार दिनांक 2020 सप्टेंबर 16रोजी  बांगलादेशचे परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री शह्ररिअर आलम (Shahriar Alam )  यांनी तीव्र शब्दात या बंदीबाबत नापसंती दाखवली .बांगलादेशने या आधीच तुर्कस्तान आणि इजिप्त या देशातून कांदा आयात करण्याची प्रक्रिया सुरु...

वेगाने विनाशाकडे !,

इमेज
             मार्वो ,लॉरा,सँली ही नावे आहेत , गेल्या बारा दिवसात अमेरीका देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर आलेल्या चक्रीवादळांची . आँगस्ट महिन्यातील शेवटचा पंधरवाडा आणि सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात प्रत्येक आठवड्यात एक या हिशोबाने दक्षिण कोरीया प्रदेशात आलेल्या चक्रीवादळातून मानवजात सावरत असतानाच पुन्हा एकदा मानवजातीने निसर्गावर केलेल्या अत्याचाराचा प्रतिकार म्हणून निसर्ग काय करु शकतो, याची झलक म्हणून या चक्रीवादळांकडे बघू शकतो .                             अमेरीकेत आलेली , मार्को, लाँरा, सँली सारखी चक्रीवादळे असो अथवा त्या आधी दक्षीण कोरीया प्रदेशात आलेली हैसेन, बावी, मायसर्क  ही चक्रीवादळे अधिक धोकादायक या श्रेणीमध्ये मोडणारी होती . मानवाने आपले सर्व मतभेद विसरुन पर्यावरणाचा प्रश्नावर एकत्र येणे आवश्यक असल्याचे सुचित करणारी ही चक्रीवादळे जरी अमेरीका आणि दक्षीण कोरीया या भारतापासून दुर असणाऱ्या प्रदेशात झाली आहेत, आपणाला काही घाबरण्याचे कारण नाही, असे याबाबत म्हणून चालणार नाह...

आखाती देशातील राजकारण नव्या वळणावर

इमेज
                         सध्या आपल्या भारतातील वृत्तवाहिन्या एका अभिनेत्याच्या मृत्यूबाबत नको एव्हढ्या तपशीलात वार्तांकन करत असताना, जगातील स्फोटक प्रदेशांपैकी एक असणाऱ्या आखाती देशात काहीसे सकारात्मक राजकारण घडत आहे. दुर्देवाने जगाच्या राजकाराला प्रचंड प्रमाणात बदलणाऱ्या या घटनेविषयी मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये फारच कमी माहिती देण्यात येत आहे . ती उणीव भरुन काढण्यासाठी आजचे लेखन.                   तर मित्रांनो, जे आखाती देश  एकेकाळी आम्ही गवत खावून जगू, मात्र इस्राइलचे अस्तिव या पृथ्वीवरुन नष्ट करु, अशी वल्गना करायचे,  आपली एकत्र मोट बांधून 1948,1956, तसेच 1967 असे तिनदा ज्या  राष्ट्राला बेचिराख करण्यासाठी युद्ध केले, त्या इस्राइलबरोबर आपले राजनैतिक सबंध प्रस्थापित करत आहेत . हा मजकूर लिहित असताना (16 सप्टेंबर 2020) गेल्या दोन महिन्यात इस्राईलबरोबर युनाटेड अरब अमिरात (UAE),जाँडन आणि बहारीन या देशांनी आपले राजनैतिक सबंध प्रस्थापित केले आहेत . इजिप्त या देशाने या आध...

भारतीय रेल्वे वेगाने बदलाच्या वाटेवर

इमेज
              प्रवाश्याना प्रवास करताना सोईचे व्हावे या हेतूने विविध प्रकारच्या 8 आसनव्यवस्था असणारे डब्बे  (फर्स्ट एसी, एक्झिक्यूटीव्ह चेअर कार, स्लीपर, वगैरे )  पुरवणारी आपली भारतीय रेल्वेसेवा सध्याच्या करोना काळात  विक्रमी वेगाने बदलत आहे. गेल्या पंधरवड्यात भारतीय रेल्वेत तीन महत्त्वपूर्ण बदल झाले . माझे आजचे लेखन त्या विषयी माहिती देण्यासाठी या तीन बदलातील दोन बदल प्रत्यक्ष प्रवाश्यांच्या सेवेशी सबंधित आहेत , तर एक बदल रेल्वे कर्मचाऱ्यांशी सबंधित आहे .              तर मित्रानो, भारतीय रेल्वेमार्फत  प्रवाश्याना अधिक आरामदायी सेवा देता यावी, यासाठी भारतीय रेल्वेच्या स्लीपर आणि जनरल या डब्यात एसी बसवता येतील एका याबाबत चाचपणी करण्यात येत आहे . एका अंदाजानुसार सध्या रेल्वेच्या थ्री टायर एसी डब्यासारखी याची रचना असेल .ज्यामुळे थ्री टायर डब्यांचे भाडे काही प्रमाणात कमी होऊ शकते . यासाठी मात्र यासठी सध्या असणाऱ्या डब्याच्या खिडकीच्या रचनेत बदल करावे लागतील तसेच  डब्यातील समोरासमोर असणाऱ...