पोस्ट्स

जाने क्यू .....

इमेज
   कालचीच गोष्ट आहे. सहज विरंगुळा म्हणून युट्युब वर सर्फिंग करत असताना एक गाणे समोर आले. प्रीती झिंटा आणि अमीर खान यांच्यावर चित्रीत झालेले. बाँलीवूडच्या आतापर्यतचा इतिहासातील सर्वोत्तम गाण्यापैकी एक असणारे हे गाणे  प्रेम का करतात ? या अतिगहन प्रश्नाचे उत्तर शोधणारे.      गाण्याचा सुरवातीला नायक प्रेमामध्ये काय काय तडजोडी कराव्या लागतात? प्रेमामुळे कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते? याचा पाढा नायीकेसमोर वाचतो. नायक प्रेमाच्या अडचणी सांगत असताना नायिका तिच्या कामात व्यस्त असते. नायकाकडे सातत्याने दुर्लक्ष करते. सरतेशेवटी नायकाच्या प्रश्नाला सविस्तर उत्तर देते, आणि गाणे संपते. एक छोटीसी संकल्पना कस्या पद्धतीने खुलवता येते याचे उत्कट उदाहरण म्हणजे हे गाणे, दिल चाहता है या.चित्रपटातील आहे. मुळच्या चित्रपटाविषयी काहींच्या नकारात्मक भावना ,  अभिप्राय असू शकतील , मात्र या गाण्याविषयी नकारात्मक भावना ठेवणारा खचितच एखाद दुसरा असेल.   जावेद अख्तर यांची रचना असलेल्या या  गाण्याला  उदीत नारायण ,अलका याग्निक यांनी स्वरसाथ दिली आहे. तर संगीत रचना...

जगाचा भूगोल बदलताना ...

इमेज
           मित्रानो , आपल्या भारतात कोरोनाच्या लसीवरून  विविध दावे केले जात असताना सध्या जगाचा प्राकृतिक भूगोल  बदलण्याच्या प्रक्रियेस सुरवात झाली आहे आणि या बदलला कारणीभूत आहे , नॅशनल जोग्रिफिकल सोसायटी  या संस्थेमार्फत जगात पाचव्या महासागराच्या अस्तित्वाला देण्यात आलेली मान्यता . नॅशनल जोग्रिफिकल  सोसायटी ही भूगोलाचा क्षेत्रात कार्यरत असणारी एक गैर सरकारी संस्था आहे . या संस्थेमार्फत सन 1915 पासून  जगात नकाश्यांचे  प्रमाणीकरण करून ते  प्रसिद्ध करण्यात येतात .  त्यांनी 8 जून असलेल्या जागतिक महासागर दिनाचे निमित्य साधत जगात पाचव्या महासागराच्या अस्त्विवाला मान्यता दिली आहे .     तर मित्रानो  जगात 8 जून पासून पॅसिफिक , अटलांटिक भारतीय  सदर्न ओशन आणि आर्टिक ओशन असे पाच महासागर असतील . मी वर ज्या क्रमाने त्यांची मांडणी केली आहे तो त्यांचा उतरता क्रम आहे , जगातील समुद्र अभ्यासक अनेक वर्ष या महासागरला अधिकृत दर्जा द्यावा अशी मागणी करत होते त्यांची मागणी अखेर पूर्ण करण्यात आली आहे  लवकरच य...

बातमीतील लक्षद्विप (भाग2)

इमेज
    लक्षद्विप, आपल्या भारताच्या सात केंद्रशासित प्रदेशापैकी सर्वात लहान केंद्रशासित  प्रदेश असणाऱ्या आणि निसर्गाची मुक्तहस्ताने सौदर्याची उढळण झाली आहे, असा प्रदेश . सध्या मात्र दोन गोष्टीमुळे अत्यंत चर्चेत आला आहे. त्यातील एक गोष्ट सुखवणारी  तर गोष्ट काहीसी चिंताजनक वाटणारी आहे. चला तर जाणून घेवूया या दोन्ही घटनांविषयी. पहिल्यांदा चिंता वाढवणाऱ्या घटनेविषयी बोलूया . तर लक्षद्विपच्या प्रशासकाने आणलेल्या काही प्रस्तावित बदलांमुळे लक्षद्विपचे समाजजीवन ढवळून नीघत आहे. हे आपण जाणतातच.(ज्यांना त्या विषयी माहिती करुन घेयची आहे. त्यांनी माझी या आधी या विषयावर  लिहलेला लेख वाचावा. तूम्हाला तो लेख शोधणे सोपे व्हावे यासाठी या लेखाच्या खाली त्या लेखाची लिंक देतो. तिथे क्लिक करुन तूम्ही वाचू शकता ) तर या विषयी एका मल्ल्यालम भाषेतील वृत्तवाहिनीवर बोलत असताना लक्षद्विप येथील सिने अभिनेत्री, सिनेदिग्दर्शक आसीया सुलतानी यांनी सध्याचा प्रशासकांचा उद्देश लक्षद्विप हा मुस्लिम बहुल प्रदेश असल्याने येथे जैविक शस्त्र आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे विधान केले .या दाव्याच्या पुष्टतेसाठ...

बातमीतील पाकिस्तान (भाग 6)

इमेज
  आपल्या भारतात मान्सुम आणि कोरोना विषयक बातम्यांनी माध्यमे ओसाडून वहात असताना पाकिस्तानमध्ये तीन घडामोडी घडल्या आहेत.त्यातील दोन भारत पाकिस्तान याविषयी तर एक पाकिस्तान अफगाणिस्तान विषयक आहे. पाकिस्तान आपले शत्रू राष्ट्र आहे. पाकिस्तानची अनेक महत्तवाची शहरे भारतीय सीमेपासून हाकेच्या अंतरावर आहेत. पाकिस्तानातील  प्रमुख 7 नद्यांपैकी काबूल या नदीचा अपवाद वगळता अन्य सर्व 6 नद्या भारतातून वहात जात पाकिस्तानी जनतेची तहान भागवतात. त्यामुळे आपणास त्या माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग त्यांचा विषयी माहिती करुन घेवूया.  पहिले भारताचा संदर्भ असलेल्या घडामोडी बघूया तर मित्रांनो भारत पाकिस्तान संदर्भात दोन घडामोडी घडल्या .त्यातील पहिले म्हणजे पाकिस्तानने अनिधिकृतपणे आपल्या नियंत्रणात ठेवलेल्या आझाद काश्मीरमध्ये विधीमंडळाच्या निवडणूकींची घोषणा केली आहे. 21 जून पर्यत उत्सुक उमेदवार उमेदवारी अर्ज भरु शकतात.अर्ज माघारी घेणे, मतदार यादी निश्चिती यासाठी 3 जूलै.हा दिनांक निश्चित करण्यात आला आहे. तर 25 जूलै रोजी 45 सदस्य संख्या असणाऱ्या आझाद काश्मीरसाठी मतदान होइल.या 45 मध्ये आझाद काश्मीरच्य...

हळव्या मनाचा बाल साहित्य निर्मितीकार ... साने गुरुजी .

इमेज
आजकाल लहान मुले फारसी वाचत नसल्याची तक्रार सातत्याने करण्यात येते. या विषयावर चर्चा करताना काही जण आता मुलांना  वाचायला बालसाहित्य कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर विपूल प्रमाणात बालसाहित्य निर्माण करणाऱ्या साने गुरुजींची आठवण आल्याशिवाय रहात नाही. आज 11 जानेवारी 2021 रोजी त्यांची 71वी पुण्यतिथी त्या निमित्ताने त्यांना भावपुर्ण आदरांजली .       साने गुरुजींचे श्मामची आई हे पुस्तक खुपच प्रसिद्ध असले तरी त्यांचे फारसे प्रसिद्ध नसणारे बालसाहित्य प्रचंड आहे. बालमनावर उत्तम संस्कार करत असतानाच त्यांचे मनोरंजन करण्याचे दुहेरी कार्य त्यांचा लेखनातून  उतरलेले सहजतेने दिसते. अनेकदा संस्काराचा नावाखाली मुलांना नकोसे वाटेल असे बोजड साहित्य मुलांचा माथी मारले जाते. किंवा मनोरंजनाखाली  काहीही संस्कार  करत नसलेले साहित्य त्यांचा माथी मारले जाते. दुसऱ्या प्रकारचे उत्तम उदाहरण म्हणजे पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध झालेली कार्टून्स .तर पहिल्या प्रकारात विविध अध्यात्मिक प्रवचने देणाऱ्या पुस्तकांचा समावेश करता येईल. साने गुरुजींचे बालसाहित्य मात्र य...

शनी जयंती विशेष !

इमेज
         भारतीय तत्वज्ञानानुसार वैशाख आमवस्या ही शनी जयंती म्हणून ओळखली जाते. भारतीय पौराणिक मान्यतेनुसार वैशाख आमवस्या या  दिवशी भगवान सुर्याची प्रथम  पत्नी संज्ञाने सुर्याचे तेज सहन झाल्यामुळे,  केलेल्या आपल्या प्रतिकृतीपासून शनीदेवाचा जन्म झाला, असी धारणा आहे.  शनीच्या मातेने प्रचंड तप , आराधना केल्यामूळे ती काळवंडली ज्याचा परीणाम शनी देवांचा रंगावर झाला ते ,कृष्णवर्णीय झाले. या कृष्णवर्णीय मुलाचा भगवान सुर्यांना राग आला. त्यांनी त्यास हळू  चालण्याचा शाप दिला. पुढे एका ऋषींच्या शापामुळे अपंगत्व आल्याने ती  चालगती अजूनच मंदावली. माझ्या माहितीनुसार  भारतीय तत्वज्ञानानुसार शनीदेव वगळता अन्य ग्रहांची उतप्तीची कथा भारतीय पुराणात मिळत नाही. भारतीय तत्वज्ञानानुसार शनीदेवाची उत्पतची कथा जेव्हढी  रंजक आहे, तेव्हढाच खगोलीय ग्रह देखील शनी आहे.        आजमितीस सर्वाधिक नैसर्गिक उपग्रह हे शनी या ग्रहास आहे.श नीग्रहास 82 नैसर्गिक उपग्रह आहेत. यातील सर्वात मोठा उपग्रह टायटन तर बुध ग्रहाएव्हढा मोठा आहे.आपल्या सौरमाल...

बातमीतील पाकिस्तान (भाग 5)

इमेज
,          आपल्या शत्रू राष्ट्रावर आपली कायम नजर असली पाहिजे तेथील सर्व  घडामोडींची इंत्यभूत माहिती आपणास असणे आवश्यक आहे , असे चाणक्य नीतीतील एकवचन आहे . पाकिस्तान भारताच्या पश्चिमेला असणारे शत्रू  राष्ट्र त्यामुळे तेथील घडामोडींची माहिती असणे आपणास आवश्यक आहे नुकत्याच तीन गोष्टी या पाकिस्तानसंबंधी घडल्या.  समर्थ रामदासस्वामी यांच्या जे जे आपणाशी ठाव , ते ते सकळांसी सांगावे शाहने करून सोडावे सकल जन . या उक्तीनुसार ते आपणा पर्यंत पोहचवून चाणक्यनीतीचे  देखील अनुसरण करण्यासाठी लेखन             तर मित्रानो , बासमती तांदुळाच्या स्वामित्वहक्कावरून युरोपीय युनियनच्या व्यापार  विषयक न्ययालयात भारत आणि पाकिस्तान यांच्यात दाखल करण्यात आलेला दावा , चीनच्या मदतीने बीबीसी , फ्रांस 24,रशिया टुडे यांसारखी सरकारी भांडलावर उभी असणारी आंतरराष्टीय वृत्तवाहिनी उभारण्यासाठी प्रयत्न सुरु करणे . आणि सौदी अरेबियाने  ग्वादार मधील आपला  प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पातील  गुंतवणुकीचा निर्णय मागे घेणे या ती...