पोस्ट्स

मैत्रीत मिठाचा खडा

इमेज
इतर वेळी कायम पाकिस्तानचा ऑल वेदर फ्रेंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीन आणि पॅलिस्तानच्या मैत्रीत सर्वच काही उत्तम चालू नसल्याचे,  पाकिस्तानचे नवनियुक्त नियोजन मंत्री एहसान इक्काबल यांनी शुक्रवार २२ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे जगासमोर सुमारे सव्वा दोन  वर्षांपूर्वी ऑक्टोबर २०१९९ मध्ये स्थापित  केलेले  सीपेक प्राधिकरण बरखास्त करण्याचे  बरखास्त करण्याचा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत  आले  आहेत सी पे क अंतर्गत चालणाऱ्या प्रकल्पाला गती मिळावी तसेच त्यांच्यामध्ये चालणाऱ्या विविध प्रकल्पांवर देखरेख करता यावी यासाठी हे प्राधिकरण मागच्या इम्रान खान सरकारच्या कार्यकाळातएका अध्यादेशाद्वारे  स्थापन करण्यात आले होते ते बरखास्त करण्याचा सूचना पाकिस्तानचे नवनियुक्त निययोजन मंत्री   त्यांच्या मते सिपेक मधील विकासकामे अत्यंत संथ गतीने सूर आहेत . कामांवर लक्ष ठेवण्यासाठी हे प्राधिकरण पूर्णतः कुचकामी ठरले आहे हे प्राधिकरण चालवणे म्हणजे संसाधनांवर विना विनाकारण अतिरिक्त ताण निर्माण करणे किंबहुना हे प्राधिकरण यातील कामां...

मार बसल्यावरच जागे होणार का, आपण?

इमेज
       मार बसल्यावरच जागे होणार का, आपण? असे वाटावे, असे भारतीयांचे हवामान बदलाविषयीचे वर्तन असल्याचे वारंवार दिसत आहे. आजमितीस वाढत्या तापमानामुळे मेक्सिको या देशातील सरकारने त्यांचा देशात कामाचे फक्त पाच दिवस करण्याचे ठरवले आहे.दोन दिवस सुट्टी दिल्यामुळे लोक घराबाहेर कमी पडतील ,परीणामी तेथील सामान्य लोक सुर्याचा प्रकोपातुन वाचतील असा मेस्किकन सरकारचा कयास आहे.भौगोलिक क्षेत्राचा विचार करता, आपला भारत आणि मेस्किको हे दोन्ही देश उत्तर गोलार्धात उष्ण कटीबंधात प्रदेशात येतात. उत्तर गोलार्धात आता उन्हाळा सुरु असल्याने वातावरणात उष्मा आहे. तापमान रोज नवनवे उच्चांक स्थापित करत आहे. आपल्या भारतात राजस्थानातील चूरु आणि महाराष्ट्रात चंद्रपूर ही शहरे भयावह तापमान नोंदवत आहे. मात्र आपल्याकडे अजूनही बदलते हवामान हा विषय योग्य त्या गांभिर्याने घेतला जात नाहीये. नाही म्हणायला काही गैर सरकारी संस्था, सरकारचे काही विभाग हवामान बदलाविषयी जनजागृती करत आहेत. मात्र त्यांचे प्रयत्न जगभरात लहरी हवामान दाखवत असणारे प्रताप बघता अत्यंत तोकडे आहेत. मेस्किको ,  आदी लोकसंख्येची घनता आणि एक...

मुद्दे त्यांचे मुद्दे आपले

इमेज
            सध्या पश्चिम युरोपासह जवळपास समस्त जगाचे लक्ष फ्रान्सचा नवा राष्ट्राध्यक्ष कोण होणार ? याकडे लागलेले आहे . फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा पहिला टप्पा १० एप्रिल रोजीसंपला ज्यामध्ये १२ उमेदवारांनी आपले नशीब अजमावून बघितले मात्र यापैकी कोणीही उमेदवार राष्ट्राध्यक्ष पदावर आरूढ होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अर्थात किमान ५० % टक्क्याहून अधिक एक इतके मते घेऊ न शकल्याने फ्रान्सच्या संविधानानुसार फ्रान्सचा राश्यंध्यक्ष निवडण्यासाठी दुसरी फेरी  २४ एप्रिल रोजी होत आहे .फ्रान्सच्या संविधानानुसार पहिल्या फेरीत सर्वाधिक मते घेणारे पहिल्या दोन क्रमांकावरील उमेदवार दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरतात   विद्यमान राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन  आणि मरीन ले पेन हे उमेदवार फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत विद्यमान राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन  याना  पहिल्या फेरीत सर्वाधिक मते मात्र पुरेशी मते मिळाली नाहीत  त्यांच्या आताच्या २०२२ च्या  निकटच्या प्रतिस्पर्धी  म...

करावे तसे भरावे

इमेज
           आपण शेजाऱ्याला त्रास  देण्यासाठी घरात साप पाळले तर वेळ मिळाल्यास ते शेजारच्या घराबरोबर आपल्या स्वतःच्या घरात देखील धुमाकूळ घालू शकतात .तेव्हा साप पाळणाऱ्या व्यक्तीने त्याची सुद्धा तयारी करावी  असे विधान अमेरिकेच्या  माजी  सेक्रेटरी ऑफ स्टेट( परराष्ट्र मंत्री समकक्ष ) हिलरी क्लिंटन यांनी भारत पाकिस्तान विषयी बोलताना एकदा केले या विधानाचा अनुभव साध्य पाकिस्तान घेत आहे फरक इतकाच की पाकिस्तान भारताच्या संदर्भात नाही तर अफगाणिस्तान विषयी हा अनुभव घेत आहे           अफगाणिस्तानमधील लोकनियुक्त सरकार उलथवून टाकून अफगाणिस्तानात तालिबानचा उदय होण्यासाठी पाकिस्तानाने सर्वोत्तपरी प्रयत्न केले अफगाणिस्तानमध्ये तालिबान चा उदय झाल्यास तेथील सरकार आपले कळसूत्री बाहुले असेल ज्यामुळे आपणस जगात आपली प्रतिमा उजळण्यास मदत होण्याबरोबरच  कशिमरविषयी आपला रंग आळवण्यास मदत मिळेल अश्या भ्रमातून पाकिस्तानने अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येण्यास मदतच केली मात्र जसे नव्याचे नऊ दिवस असतात त्या प्रमाणे काही दि...

भारताच्या आर्थिक ताकदीचा विजय

इमेज
             सोळाव्या शतकाच्या शेवटच्या   काही दशकांत सध्याच्या तुर्कीये ( पूर्वीचे नाव तुर्की ) देशातून जमिनीमार्गे युरोप खंडातून भारतात येण्याचा मार्ग   मार्ग बंद झाल्यावर   येणारा युरोपीय राष्ट्रे समुद्रीमार्गे भारतात येण्याच्या मार्ग शोधू लागली या शोध मार्गात अमेरिका खंडासह जगातील अनेक भूभागाचा शोध लागला अमेरिकेचा शोध घेणारा कोलंबस देखील भारताचा शोध घेण्यासाठी निघाला होता त्यास लागलेला अमेरिकेचा शोध हा अपघात होता तो अमेरिकेला शोधन्यासाठी जात नव्हता . युरोपीय राष्ट्रे भारतात येण्याचा मार्ग शोधत होती कारण भारताशी व्यापार केल्यावर मिळणार फायदा सोळाव्या शतकातील फायदा आज एकविसाव्या शतकात सुद्धा ययुरोपीय देशांना दिसत आहे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात भारतात येणारे युकेचे पंतप्रधान   हेच सुचवत आ   यूकेचे पंतप्रधान जोरिन्स बाँसन २२ आणि २३ एप्रिल रोजी भारताच्या दोन दिवशीय दौऱ्यावर येणार आहेत पदाची सूत्रे हाती घेतल्यावर ते प्...

पाकिस्तान ,अंतर्गत लाथाळ्यांमुळे पोखरत जाणारा देश

इमेज
    पाकिस्तानी संसद  पाकिस्तानामधून येणाऱ्या बातम्या बघीतल्यास पाकिस्तान हा देश अंतर्गत लाथाळ्यांमुळे पोखरत जाणारा देश आहे, हे स्पष्ट होत आहे.          10एप्रिल रोजी पाकिस्तानात शेहबाज  शरीफ यांचा शपथविधी होवून आठवडा होत आला, तरी 18एप्रिलपर्यत त्यांचे मंत्रीमंडळ स्थापन होणे सोडाच, अजून पाकिस्तान डेमोक्रॅटिक अलायन्स मधील सहभागी पक्षांनी कोणकोणते खाती सांभाळायची ?याचाच निर्णय अजून झालेला नाही. माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि पाकिस्तानात मिस्टर टेन पर्सेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या असिफ अली झरदारी  यांच्या मुलगा तथा माजी पंतप्रधान झुलफिखार अली भुट्टो यांचा नातू बिलावल भुट्टो यास परराष्ट्र मंत्रालयाचा मंत्री होण्याची इच्छा आहे.  ज्या पक्षाच्या पंतप्रधान आहे. त्या पाकिस्तान मुस्लिम लीग नुर गट यास अर्थ, माहिती, रेल्वे , गृह यासारखी खाती हवी आहेत.त्या बदल्यात तो आपल्या दुसऱ्या सहकाऱ्यास अर्थात पाकिस्तान  पिपल्स पार्टीस पंजाबचे गव्हनरपद, आपल्या राज्यसभा समकक्ष असणाऱ्या सिनेट या सभागृहाचे अध्यक्षपद अन्य काही खात्याचे मंत्रीपद देवू ...

भारताशिवाय चालेचिना !

इमेज
            भारत स्वातंत्र्यापासूनच जगाच्या विविध घटकांचे नेतृत्व करत आहे स्वातंत्र्याच्या वेळी स्वतःसारख्या वसाहतवादाचे शिकार असणाऱ्या देशांचे नेर्तृत्व भारताने केले वसाहतवादी राष्ट्रांकडून शोषण झाल्याने सर्वस्व गमावलेलया राष्ट्रांचे अजून नुकसान न होता त्यांना उपलब्द असणाऱ्या साधनसंपदेत त्यांच्या झपाट्याने विकास व्हावा यासाठी भारताने नमाच्या झेंड्याखाली या नवस्वातंत्र्य मिळविलेल्या देशांची संघटन उभारून जागतिक राजकारणात त्यांच्या अजून फुटबॉल होणार नाही याबबाबत काळजी घेतली जगात सर्वात जास्त शांतीसेना पाठवण्याचा विक्रम सुद्धा भारताच्या नावावर आहे संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत (UNGA ) अनेक आफ्रिकी देशांचे लक्ष भारत एखाद्या विषयावर काय भूमिका घेतो याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष असण्याच्या काळ फारसा जुना नाही त्याकाळी भारताच्या प्रतिनिधीने एखाद्या मतदानाच्या वेळी हात वॉर केल्यावर अनेक आफ्रिकी देशाच्या प्रतिनिधींचे हात वरती येत असत भारताचे मत म्हणजे निवळ स्व हित नव्हे तर स्वहिता बरोबर जगाचे देखील कल्याण  असणार अशी खात्री असायची याच...