पोस्ट्स

........ तर पाकिस्तानचे तीन तुकडे होतील

इमेज
             ........  तर पाकिस्तानचे तीन  तुकडे  होतील हे विधान कोण्या एका भारतीयांचे नाहीये तर हे वक्तव्य केले आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे सध्याच्या राजनैतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते . या मुलाखतीत त्यांनी जर सध्याच्या केंद्र सरकारने आमची नव्या निवडणुका घेण्याची मागणी मान्य न केल्यास पाकिस्तानात गृहयुद्ध सुरु होऊ शकते ज्यामुळे पाकिस्तानचे खैबर ए पखवातुनावा ( ज्यास आता आता पर्यंत वायव्य सरहद्द प्रांत या नावाने ओळखले जात होते ) सिंधुदेश आणि बलुचिस्तान असे तीन भाग पडू शकतात अशी भीती व्यक्त केली आहे त्यांनी या मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे पाकिस्तानचे सध्याचे केंद्र सरकार देशाची आर्थिक स्थिती हाताळण्यात पूर्णतः अपयशी ठरत आहे ज्यामुळे  ज्या देशांच्या प्रमुख धर्म इस्लाम आहे अश्या देशांची यादी केल्यास ज्या एकमेव देशाकडे अणुबॉम्ब आहेत त्या पाकिस्तानचे लष्कर आपले मनोधैर्य गमावू शकते ज्याचा शेवट पाकिस्तानचे त्रिभाजन होण्यात होऊ शकतो अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे त्यांनी या मु...

पुन्हा एकदा भारताला संधी

इमेज
निसर्गाचा भारत हा देश विशेष लाडका असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे जगभरात निसर्गाचा कोपाने विविध देशाच्या प्रशासनला अक्षरक्षा घाम फोडला असताना भारतावर त्या तुलनेत फारच कमी संकट येत असल्याचे दिसत आहे एका अर्थाने निसर्ग आपल्या भारतीयाना हवामानबदलाविषयी काहीतरी ठोस करण्याविषयी वारंवार सूचित करत आहे आपण भारतीय मात्र निसर्गाच्या या निसर्गाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे आपण हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी काहीही करत नाहीये जर या मुळे नाराज होऊन निसर्गाने तो इतर देशांना लावतो तो न्याय आपल्या भारतीयांना लावल्यास आपले हाल कुत्रा देखील खाणार नाही  सांगायला कोण्या ज्योतिष्याची गरज नाही        ऑस्ट्रेलिया ,दक्षिण आफ्रिका या देशात पावसाने आपले रौद्ररूप दाखवल्यानंतर गेल्याच आठवड्यात ब्राझील या देशाला निसर्गाने आपला हिसका दाखवला पाऊसामुळे भूस्खलन होऊन ब्राझीलमध्ये ९१ ज्यांना प्राणास मुकावे लागले आणि सुमारे दहा हजार लोक विस्थापित झाले आहे तर एक हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले आहेत ब्राझीलच्या भूस्खलनाची जी दृश्ये आंतराष्ट्रीय माध्यमामध्ये...

काही अनुत्तरित प्रश्नाची पुन्हा आठवण

इमेज
       रविवार २९ मे रोजी पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिदू मुसावाला यांची हत्या झाली ,पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर १० जणांना ताब्यात घेतले  या हल्ल्याची जावबदारी कॅनडा येथील गॅंगस्टार ग्लोडन  याने घेतली टोळीयुद्धाच्या बदला घेण्यासाठी ही हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे सिदू मुसावाला यांच्या शरीररावर ४० गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली या हत्येमुळे पंजाब पुन्हा एकदा अशांत झाल्याचे दिसून येत आहे पंजाबचा इतिहास बघता १९८४ च्या खलिस्तानवादी आदोलनंतर पंजाब हा अशांत होण्यास काही अंशी सुरवात झाली . १९८४ ला पेटलेला वणवा १९८९ च्या काळात टप्याटप्याने शांत झाला जो पुन्हा सुरु करण्यासाठीचे प्रयत्न होत असतात १९८९ नंतर पंजाबमध्ये प्रत्यक्ष चळवळ सुरु न करता अन्य विविध मार्गाने पंजाब अशांत करण्याचे प्रयत्न सुरु झाले ज्यामध्ये पंजाबमध्ये मादक पदार्थाची सवय लावणे पंजाबमध्ये गुन्हेगारीला वाढण्यास साह्य करणे आदी प्रकार सुरु झाले त्याचेच प्रत्यत्तर आपणस रविवार २९ मे रोजी दिसले असे म्हटल्यास वावगे ठरू नये . या खलिस्तान मोहिमेमुळे तेव्हापासून पंजाबमधील स...

एकाचवेळी दोन वेगवेगळ्या टोकांवर असणारा प्रदेश मराठवाडा

इमेज
             गेल्या महिनाभरात दोनदा नाशिकहून मराठवाड्यात फिरण्याचा योग आला.पहिल्यांदा पर्यटनाच्या उद्देशाने जालना जिल्ह्यात फिरलो .त्यानंतर पंधरा दिवसांनी पर्यटनाच्या उद्देशाने बीड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट दिली. या दोन्ही भेटी दरम्यान मला आढळलेली एक महत्तवाची गोष्ट म्हणजे मराठवाड्यातील रस्त्यांची अतिशय चांगली अवस्था तसेच या उलट एखाद्या वस्तू संग्रालयात शोभावी असी ब्रिटीशकालीन रेल्वे व्यवस्था .एकाचवेळी दोन भिन्न टोकाच्या विरोधाभास असणाऱ्या वाहतूक व्यवस्था या एकाच प्रदेश्यात सुखानैव नांदत असल्याचे चित्र आपणास मराठवाडा प्रदेशात सर्व ठिकाणी सहजतेने दिसते.          बीड आणि जालना जिल्ह्याचा विचार करता अगदी खेड्याचा दारापर्यंत उत्तम, रस्त्यावर खड्डा दाखवा दहा हजार रुपये मिळवा असी योजना सुरु करावी अस्या पद्धतीचे रस्ते आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील अनेक रस्त्यांना ,तसेच यांना जोडणाऱ्या अनेक उपरस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देवून त्यांचे क्राँकिटीकरण तसेच रुंदीकरण केल्याचे या जिल्ह्यात फिरताना सहज दिसून येते.या नव्याने बांधले...

पाकिस्तान सरकार संभ्रवस्थेत !

इमेज
             पाकिस्तातील केंद्र  सरकार पुर्णतः संभ्रावस्थेत सापडल्याचे तेथून येणाऱ्या बातम्यांमधून स्पष्ट होत आहे . नुकतेच सत्तेतून पायउतार झाल्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष झालेल्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष इम्रान खान यांच्या मागणीपुढे मान तुकवत देशात सार्वत्रिक निवडणूक जाहीर करायचा तर् इम्रान खान यांनी संसद भंग केली असता सदर कृती घटनाबाह्य लोकशाहीची हत्या झाल्याचे नागरिकांना सांगत सत्ता घेतल्याचे समर्थन कसे करायचे तसेच जर राज्यशकट पुढे नेयचा तर देशापुढे माउंट एव्हरेस्ट(जगातील सर्वात उंच जागा ) , ते मारियाना गर्ता (जगातील सर्वात खोल जागा ) यातील अंतर सुद्धा कमी वाटावे  इतक्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या समस्या सोडवण्याचे  आव्हान . या    समस्येत तेथील केंद्र सरकार पूर्णतः फसले  असल्याचे दिसून येत आहे.            26 मे रोजी तेथील सरकारने पेट्रोलचे भाव तब्बल 30 रूपयांनी वाढवले.या सरकारच्या 40दिवसांच्या कार्यकाळात पाकिस्तानी रुपया डाँलरच्या तूलनेत 20रुपयांनी घसरला आहे. या सर...

.हॅप्पी बर्थडे अहमदनगर

इमेज
    आज 28 मे 2022 अर्थात महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने  सर्वात मोठ्या असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या अहमदनगर शहराचा 533 वा वाढदिवस . सध्या प्राप्त असणाऱ्या इतिहासाच्या पुराव्यानुसार अहमदनगर शहराची स्थापना 28 मे 1490साली झाली  त्या अर्थाने आजच्या दिवशी अहमदनगर शहर 533 वर्षाचे झाले . त्या निमित्याने समस्त अहमदनगरवासीयांचे अभिनंदन .              अहमदनगर एकेकाळचे जगातील सर्वात उत्तम शहर . आताच्या काळात आपण जसे मुंबईचे शांघाय करू असे म्हणतो . त्याप्रमाणे जगातील राज्यकर्त्यांनी आम्ही आपल्या शहराचे अहमदनगर करू असे एकेकाळी निवडणुकीत वचन द्यावे असे शहर . आपल्या महाराष्ट्राची एसटी पहिल्यांदा ज्या दोन शहरा दरम्यान धावली . त्यापैकी एक शहर जगातील मोजक्या अश्या शहरांचा स्थापनादिवस आपणस ज्ञात आहे  त्या  मोजक्या शहरांपैकी एक शहर म्हणजे अहमदनगर . आपल्या भारतात कोणत्याही प्रकारच्या नव्या वाहनांना बाजारपेठेत येण्यासाठी , ज्या शहरातील चाचणीला सामोरे जावे लागते , ते शहर म्हणजे अहमदनगर .  आपल्या भारतातील महत्तव...

शनी जयंती विशेष !

इमेज
   भारतीय तत्वज्ञानानुसार वैशाख आमवस्या ही शनी जयंती म्हणून ओळखली जाते. भारतीय पौराणिक मान्यतेनुसार वैशाख आमवस्या या  दिवशी भगवान सुर्याची प्रथम  पत्नी संज्ञाने सुर्याचे तेज सहन झाल्यामुळे,  केलेल्या आपल्या प्रतिकृतीपासून शनीदेवाचा जन्म झाला, असी धारणा आहे.  शनीच्या मातेने प्रचंड तप , आराधना केल्यामूळे ती काळवंडली ज्याचा परीणाम शनी देवांचा रंगावर झाला ते ,कृष्णवर्णीय झाले. या कृष्णवर्णीय मुलाचा भगवान सुर्यांना राग आला. त्यांनी त्यास हळू  चालण्याचा शाप दिला. पुढे एका ऋषींच्या शापामुळे अपंगत्व आल्याने ती  चालगती अजूनच मंदावली. माझ्या माहितीनुसार  भारतीय तत्वज्ञानानुसार शनीदेव वगळता अन्य ग्रहांची उतप्तीची कथा भारतीय पुराणात मिळत नाही. भारतीय तत्वज्ञानानुसार शनीदेवाची उत्पतची कथा जेव्हढी  रंजक आहे, तेव्हढाच खगोलीय ग्रह देखील शनी आहे  आजमितीस सर्वाधिक नैसर्गिक उपग्रह हे शनी या ग्रहास आहे.श नीग्रहास 82 नैसर्गिक उपग्रह आहेत. यातील सर्वात मोठा उपग्रह टायटन तर बुध ग्रहाएव्हढा मोठा आहे.आपल्या सौरमालीकेतील ज्या एकमेव उपग्रहावर वातावरण आहे...