पोस्ट्स

भारताच्या पराष्ट्र धोरणात बदलाचे वारे

इमेज
भारताच्या परराष्ट्र धोरणात येत्या काळात आमूलार्ग बदल होणार आहेत   याची साक्ष देणाऱ्या घटना सध्या नवी दिल्लीत आकारास येत आहेत १९ जून रोजी   भारत आणि बांगलादेश या दोन देशात   Joint Consultative Commission चे आयोजन नवी दिल्लीत करण्यात आले होते यामध्ये दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ करण्याबाबत   आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि बांगलादेशचे   परराष्ट्र मंत्री डॉ ए के अब्दुल मोमेन यांच्यात चर्चा करण्यात आली यावरील शाई वाळते न वाळते तोंच   ऑस्ट्रेलियाचे   उपपंतप्रधान   जे त्यांचे सरंक्षण मंत्री देखील आहेत असे   रिचर्ड मार्ल्स २० ते २३ जून दरम्यान भारताच्या भेटीवर आले आहेत         मागच्या महिन्यात २३ मे रोजी पदाची सूत्रे हाती घेतल्यवरचा त्यांचा   हा   पहिलाच दौरा होता   दौऱयावर जाण्याआधी ऑस्ट्रेलियात पत्रकारांना संबोधित करताना ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान   रिचर्ड मार्ल्सयांनी सांगितले की ,  भार...

मनाच्या माध्यमातून व्यक्तीमत्तवाचा ठाव घेणारी कार्यशाळा ...युवा स्पंदन

इमेज
आपल्या सभोवताली व्यक्तीच्या बाह्यरुपावरुन व्यक्तीमत्वाचा ठाव अनेकदा घेतला जातो.यामुळे बाह्य कपडे  कसे असावेत ? चेहऱ्यावर खोटे खोटे का  असेना हास्य कसे ठेवावे ? याबाबत अनेक कार्यशाळा सातत्याने होत असल्याचे आपण पहातो.मात्र आपल्या शाररीक हालचालीवर, देहबोलीवर प्रचंड नियंत्रण असणारा आणि  सहजतेने न दिसणारा घटक म्हणजे मन. आपल्या इतिहासातील अनेक महान व्यक्तींचा जीवनक्रम अभ्यासल्यास त्यांनी मनाचा चांगला अभ्यास केल्याचे दिसून येते.मात्र सध्या मन हा विषय काहीसा दुर्लक्षीला गेला आहे. आपल्या व्यक्तीमत्वावर प्रचंड परीणाम करणाऱ्या या घटकावर काही मोजक्या संस्थाच काम करतात .अस्या मोजक्या संस्थांमध्ये नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या अमोल कुलकर्णी यांच्या मनोवेध फाउंडेशचा उल्लेख करावाच लागेल. या संस्थेमार्फत लोकांना शिबिराच्या माध्यमातून वारंवार मनोव्यापाराचा आपल्या व्यक्तीमत्वावर काय परीणाम होतात?  चांगल्या व्यक्तीमत्व असणाऱ्या व्यक्तीची मनोवस्था काय असते? सकारात्मक मानसिकता म्हणजे काय? दुर्बल मानसिकता म्हणजे काय ? ती कसी ओळखावी? अस्या विविध विषयांवर माहिती देण्यात येत असते.    ...

आता तरी आपण जागे होणार का ?

इमेज
         आता तरी आपण जागे होणार का ? असा प्रश्न पडावा ? अश्या घडामोडी सध्या ईशान्य भारतात घडत आहेत जिथे तेथील सामाजिक प्रश्नाबाबत राजकीय प्रश्नाबाबत माहितीचा प्रचंड प्रमाणात अभाव असतो तिथे ती माणसे सध्या  कोणत्या प्रकारे जीवन जगत आहेत याची माहिती असणे तसे अशक्यच.  संघ परिवारातील विविध संघटनामुळे तेथील समाजाची मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे तेथील समाज देशाच्या मुख्य प्रवाहात येत आहे मात्र त्यांची सध्याची स्थिती बघता त्या प्रयतांची गती प्रचंड प्रमाणत वाढविण्याची गरज असल्याचे सध्या ज्या बातम्या त्या भागातून येत आहे त्यातून प्रतीत होत आहे           सध्या सदर भागातील प्रमुख राज्य असणारे आसाम आणि मेघालय या राज्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे निसर्गाच्या रौद स्वरूपामुळे तेथील काही जणांना प्राणास देखील मुकावे लागले आहे .रेल्वे सारख्या मूलभूत सोयीसुविधां मोठ्या प्रमाणात उद्धवस्त झाल्या आहेत . ज्यामुळे मुळातच प्रगतीच्या दृष्टीने अन्य भारताच्या काहीसा मागे असणारा ईशान्य भारत प्रगतीब...

आपल्या एसटीची ही वाटचाल कोणत्या दिशेने ?

इमेज
      आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधीक काळ चाललेला आणि आपल्या भारताचा विचार करता कोणत्याही सार्वजनिक उपक्रमातील  सर्वात चर्चित असा दुसरा संप (पहिला क्रमांक रेल्वेच्या ऐतिहासिक संपाला) म्हणून एसटीचा संप ओळखला जातो. आपल्या एसटी  कर्मचाऱ्यांंचा संपानंतर एसटीचा  गाडा पुर्वपदावर येत असताना , एसटी कर्मचाऱ्यांंनी त्यांचा साडेपाच महिन्याचा संपादरम्यान व्यक्त केलेली भिती प्रत्यक्षात तर येणार नाही ना ? असी घटना घडलेली आहे.      या संपादरम्यान एसटीचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे वारंवार बोलले गेले. एसटी महामंडळाच्या सांगली विभागाने वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेल्या एका निविदेमुळे ही शक्यछा प्रत्यक्षात येण्याची निर्माण झाली आहे. सांगली विभागामार्फत प्रकाशित निविदेत सांगली विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध आगारांसठी कंत्राटदरांकडून साध्या गाड्यांसाठी हो साध्या गाड्यांसाठी प्रस्ताव मागितले आहेत. शिवनेरी आणि शिवशाही प्रकारच्या गाड्या खासगी कंत्राटदाराकडून चालवल्या गेल्यानंतर आता सर्व सामान्यांची लालपरी सुद्धा आता खासगी कंत्राटदारांचा हातात दिली जात आहे. म...

जगाचे उद्याचे आशास्थान भारत

इमेज
   सध्या आपल्या भारतात लष्करात अल्पमुदतीची सेवा   देण्यासाठी,   केंद्र सरकारने आणलेल्या योजनेमुळे देशात वादंग उमटले असता, ना नवी दिल्लीत भारताच्या परराष्ट्र धोरणाला नव्याने आकार देण्याच्या घडामोडीना   प्रचंड वेग आला आहे . या वर्षाच्या आरंभापासून सुरु असलेली आपल्या भारताला भेट देण्याची परदेशातील   विविध नेत्यांची मालिका वर्षाचा सहावा महिना सुरु झाला तरी चालूच आहे .          भारताने दक्षिण पूर्व आशियाई देशाची संघटना असलेल्या आसियान आणि भारत यांच्यात परस्पर संबंध प्रस्थापित होण्याचा घटनेला    30 वर्ष पूर्ण झाल्याच्या   स्मरणार्थ १६ आणि १७ जून रोजी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते    ब्रुनेई , इंडोनेशिया मानयमार सिंगापूर कंबोडिया मलेशिया लाओस , थायलंड   व्हिएतनाम , फिलिपाइन्स या देशांची प्रादेशिक संघटना म्हणजे आसियान   या बैठकीसाठी या देशाचे परराष्ट्र मंत्री आणि महासचिव १६ आणि १७ जून रोजी नवी...

या खऱ्या प्रश्नांना कधी कोणत्या तयारीने सामोरे जणार ?

इमेज
सध्या आपल्या भारतात ज्याचा रोजच्या जगण्यात फारच कमी संबंध असणाऱ्या  किंबहुना रोज जगताना काहीच संबंध येत नसलेल्या मुद्यांना काहीसे अधिक महत्व देण्यात येत असल्याचे  सर्वसाधारण समाजात काय बोलले जाते याचा कानोसा घेतल्यास सहजतेने लक्षत येते या गौण महत्त्वाच्या मुद्यांमध्ये एका महत्तवाच्या मुद्याकडे आपले मोठ्या प्रमाणत दुर्लक्ष होत असल्याचे आपणस सहजतेने दिसते तो मुद्दा म्हणजे हवामान बदल होय  आज  जून महिन्यात जगातील एक फार मोठा भूभाग हवामान बदलामुळे चिंतेत आहे ज्यामध्ये चीनपासून मध्यपूर्व आखाती देश . पश्चिम युरोपीय राष्ट्रे आणि बलाढ्य अश्या अमेरिका देशाचा पश्चिमेकडील पॅसिफिक किनाऱ्याचा भाग तसेच दक्षिण पूर्वेकडील भाग अशा जगभरातील सर्व ठिकाणच्या समावेश होत आहे आपल्याकडे कोणते मुद्दे चर्चेत आहेत आपल्या प्राधान्यक्रमात हवामानबद्दल हा मुद्दा किती खालच्या क्रमांकावर आहे हे काही नव्याने सांगायला नकोच असो     चीनमार्फत हवामानबदलाचे संकट ओळखून करावयाच्या उपायांची माहिती देण्यासाठी तेथील सरकारतर्फे हवामान बदल कृती पहिले पंधरा दिवस आरखडा २०३५ प्...