पोस्ट्स

माझे सिहस्थ वार्तांकनाचे हकीकत

गेल्या शनिवारी म्हणजेच 29आॉगस्ट ला मला ञ्यंबकेश्वर येथे पहिल्या पर्वणीचे वार्तांकन करण्याची संधी मिळाली . फारच मस्त अनूभव होता . पहिल्यांदा दमल्याने नंतर व्हॉटसपमध्ये आणी फेसबुकमध्ये काही समस्या निर्माण झाल्याने माझे वार्तांकन करण्याचा अनुभव तुम्हाला सांगण्यास एव्हढा वेळ लागला . हा सिहस्थ माझ्या जन्मानंतरचा दूसरा पण वार्तांकन करण्याचा पहिलाच सिहस्थ होता .माझ्या मते पोलीसांनी थोडासा अतिरेक केला माझ्याकडे वार्तांकनाचा पास असला तरी मला सातपूरला ञास झाला .आता बघूया दुसर्या पर्वणी ला काय करताय ? मला हे माहीती आहे की लोक वार्तांकनाच्यावेळी काढलेले फोटो बघण्यास उत्सुक आहेत .त्यांची ईच्छ पुर्ण करेल . पुर्वी पुण्यातील गणपती उच्छवात सलग 21 तास गर्दिचे नियंञण केले होते . त्यामुळे राञभर जागण्याचा काही ञास झाला नाही . माञ ते स्वयंसेवक पध्दतीने होते . इथे मी वार्तांकन करत होतो . त्यामुळे थोडासा तणाव होताच . पण या तणावावर उत्साहाने मात करत एक मस्त अनुभव घेतला . प्रशासनाकडुन मला ईतर परीसराचा पास देण्यात आला आहे . तर माझ्या सहकार्याला कुशावर्ताचा पास देण्यात आलाय . ञ्यंबकेश्वर येथील लोक जरी उत्साह अ...

कुणी तरी शिकवा रे बाबा यांना !

3 सप्टेबर 2015ची गोष्ट आहे ही .टिव्ही बघत असताना आग्येय आशियाई देशातील महत्वाची व्रुतवाहिनी असणार्या "चँनेल न्यूज आशिया "वर चालू असणारा एक चर्चेचा कार्यक्रम बघण्याचा योग आला . आणी मी उडालोच .अँकर सर्व वक्त्यांना व्यवस्थीत न अडवता बोलू देत होता , अँकर ही ओरडत नव्हता . चर्चेसाठी बोलवण्यात आलेल्या व्यक्ती दूसर्याला पुर्ण बोलू देत होत्या . अँकर ही हात जोर् जोरात हलवून यू मिस्टर अर्णब वगैरे बोलत नव्हता . ते द्रुष्य बघून मला वाटले किती निरस चर्चा करताय हे लोक. त्यांना आपल्या भारतात आणून भारतीय व्रूत वाहिन्यांवर चर्चेचे शास्ञशुध्द प्रशिक्षण देण्याची नितांत गरज आहे आणी त्यातही त्यांना अर्णब सरांचा तालमीत दिले पाहिजे .चर्चा त्यातही केंद्रीय विधीमंडळाच्या निवडणूक अर्ज भरण्याचा दिवशी होणारी चर्चा( येत्या 13सप्टेंबरला सिंगापूरला त्यांचा पार्लीमेंटच्या सर्व 78 जागांसाठी50 वर्षात प्रथमच निवडणूक होणार आहे त्यासाठी 3सप्टेंबरला उमेदवार अर्ज भरत होते ) कशी व्हयला पाहीजे या बाबत अर्णब सराचा हात कोणी धरू शकणार नाही . त्या ठिकाणी अशी चर्चा म्हणजे एकदम पाणचट असे मला वाटते .तूम्हाला काय वाटते . बि...

आर्थिक भुकंप आणी आपण

इमेज
सोमवार दिनांक 24 आॉगस्टची नोंद भारताच्या इतिहासात आर्थिक भुकंपाचा दिनांक म्हणून झाली . सध्याचा काळात ब्रम्हदेश उत्तर कोरीया सारख्या स्वत: जागतीक अर्थव्यवस्थेचा भाग न झालेल्या अर्थव्यवस्था जर सोडल्या तर जगातील प्रत्येक अर्थव्यवस्थेतील बदलाचा आपल्या अर्थव्यवस्थेवर परीणाम होणारच ही काळ्या दगडावरची रेघ आहे . अर्थात हा परीणाम कमी अधिक असेल पण परीणाम होणारच . त्याच प्रमाणे चिन मधील संकटाचा परीणाम आपल्यावर झाला . तशी त्याची चाहूल शुक्रवारी अमेरीकन अर्थव्यवस्थे त झालेल्या पडझडी नंतर आलीच होती . सध्या जागतीक सर्व अर्थव्यवस्था या एकमेकांना लागुन राहिलेल्या आहेत . जसे एका मोठ्या सायकल स्टँडमध्ये एकमेकांना अत्यंत चिकटून सायकली उभा केलेल्या आहेत अचानक काही कारणाने एका कोपर्यातील सायकल पडते . तीचा धक्का लागून दूसरी आणी दूसरीचा धक्का लागून तिसरी असे चक्र सूरू रहाते . तसेच काहीसे या एकमेकांत गुंतलेल्या अर्थव्यवस्थेचे असते . आपल्या रिझर्व बँकेचे गव्हर्न रघूराम राजन यांच्या आपल्याला फारशा धोका नाही या मताशी मी सहमत आहे . 2008 साली यूनाटेड स्टेट आॉफ अमेरीका येथील सबसप्राइम क्राईसेस किंवा त्यानंतर आलेल्य...

पाउले चालती धोक्याची वाट!

इमेज
सर्वप्रथम आंतराष्ट्रिय डावखुर्या दिनानिमित्त सर्व डावखुर्यांना शुभेच्छा आणी संवेदनशील मनाचे मराठीतील मान्यवर कवी ज्यांचा रेल्वेरूळावर म्रुत्यू झाला ते बालकवी आणी प्रख्यात राज्यकरणी पञकार साहित्यीक वर्तमानापासून 10हजार वर्षे मागे आणी पुढे ज्यांची सत्ता चाले असे आचार्य अञे यांना त्याचा जयंती निमित्य मानाचा मुजरा  असो तर सांगायचा मुद्दा असा की 11 आणी 12आॉगस्टला चीनने त्यांचा चलनाचे अवमूल्यांकन केले . जे गेल्या 28वर्षातले सर्वात मोठे अवमुल्यन आहे .ची नने त्याचा कडील सोने बाजारात आणले आहेच . चीनचा शेअर बाजार ही मोठ्या प्रमाणात कोसळला होताच .जिसटी त्याचा निर्धारीत वेळी म्हणजेच 1एप्रिल 2016 ला लागू होतो का ? या बाबत मी तरी साशंक आहे . युरोपातील ग्रीसचे संकट पुर्णपणे दूर झालेले नाही . भारतातील औद्योगिक द्रुष्ट्रा महत्वाचा समजल्या जाणार्या महाराष्ट्रातील काही भागावर दुष्काळ आहे . ज्यामुळे अवलंबीत लोकसंख्येचा विचार केला असता प्रचंड माञ उत्पादनाचा विचार केला असता अर्थव्यवस्थेत नगण्य ठरणार्या शेती या घटकावर अनिष्ट परीणाम होणार . राजस्थान सारख्या कमी पर्जन्यमानाचा प्रदेशात पूर हा (हवामानात...

बंदी वर घाला बंदी

इमेज
सर्वप्रथम 3आॉगस्ट 2015 ला इंदोरच्या लोकप्रतिनिधींनी विरोधकांसाठी उचललेल्या पावलाचा निषेध . विरोध मोडून काढण्याची ही योग्य पध्दत नाही असो  नुकतीच केंद्र सरकारने काही संकेतस्थळे बंद केली . जे अत्यंत अयोग्य असल्याचे मला वाटते , सरकारने लवकरात लवकर ही बंदी उठवायला पाहिजे .माझ्या मते हा लोकांचा सदसदविवेकबुध्दीवर झालेला आघात आहे . लोकांना काय वाईट काय चांगले याची पुरेपुर जाण असते "ये जो पल्बीक है सब जानती अजी ये जो पल्बीक है " हे राजेश खन्ना यांचवर चिञीत झाल ेल्या गाण्याचे बोल अतिशय खरे आहेत . सरकारने एखाद्या गोष्टीला विरोध करू नये जर लोकांना वाटले की एखादी गोष्ट करावी सरकारने ती करू द्यावी जर लोकाना एखादी गोष्ट करू नये असे वाटले तर ते करण्याची सक्ती सरकारने करू नये काय करावे अथवा काय करू नये व्यक्तीने स्वत;च्या सदसदविवेक बुध्दीने घेणे अतिशय योग्य असते असे मला वाटते मद्यप्राशन करणे आरोग्याला अपायकारक आहे हे व्यक्तीला वाटले तर ते स्वत: हून मद्य प्राशन करणे थांबवतील . मग प्रशासनाने त्यास मद्यप्राशनाची सक्ती केली तरी त्यास लोक मद्यप्राशन करणार नाहीत . सरकारला जर बंदी आणायचीच असेल...

होय प्रेमप्रकरणामुळेच

इमेज
केंद्रीय क्रुषीमंञी यांनी प्रेमप्रकरणामुळे आणी व्यसनाधीनतेमुळे शेतकरी आत्महत्या करतात ,असे विधान केले आहे .त्या विषयी इतर लोक संताप व्यक्त करत आहेत . पण माझ्या मते केंद्रीय क्रुषीमंञी योग्य तेच बोलले . शेतकरी प्रेमामुळेच आणी व्यसनाधीनतेमुळेच आत्महत्या करतो ,माञ शेतकर्याचे हे प्रेमप्रकरण काळ्या आईसी केलेले असते . कोणत्याही व्यक्तीशी केलेले नसते. आणी व्यसनाच म्हणाल तर जमीनीतुन धान्य पुरवण्याचे व्यसन त्याला असते . आपले धान्य पुरवण्याचे व्यसन न करता आल्या ने शेतकरी आत्महत्या करतो . तसे केंद्रीय मंञ्यांनी असे बोलण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाहिये , मागे लोकांनी नैसर्गिक विधी केल्याने उत्तराखंडाचे संकट आल्याचे विधान त्यांनी केले होतेच .असो आपल्या भारतात लोकशाही आहे . कोणी काहिही बोलू शकतो . तर सांगायचा मुद्दा अशा की आपल्या संविधानात कायद्याचा विषयांची विभागणी तीन भागात केली आहे . संघसुची तील विषयावर फक्त केद्र सरकार करू शकते, राज्यसुची वर राज्यसरकार कायदा करू शकते (अपवाद दिल्ली चा दिल्लीतील राज्य सरकार राज्यसुचीतील काही विषयावर कायदे करू शकत नाही , परीणामी केजरीवाल आणी नजीब जंग यांच्यात ...

बर झालं !

सर्वप्रथम केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा देणार्या परीक्षार्थींना खुप खुप शुभेच्छा नाशकाच्या औद्योगीक क्षेञातील महत्वाची कंपनी असणार्या क्रॉम्पटन ग्रीव्हचा जवळपाश 100 दिवस चालणारा संप अखेर काही तडजोडी करत संपला . आणी गेले काही दिवस गँसवर असणार्या नाशिकच्या औद्योगिक क्षेञाने सुटकेचा विश्वास टाकला . नाशिकच्या अंबड या उपनगराच्या औद्योगीक क्षेञातील ही कंपनी नाशिकच्या औद्योगीक क्षेञातील महत्वाची कंपनी आहे . अंबड मध्ये या कंपनीवर आधारीत अनेक लघूउद्योग आहे . ज्यांना नाशिक महानगरपालिकेची फाळणी करण्याची मागणी आठवण असेल ,त्यांना हेही आठवत असेल की नाशिक महानगरपालिकेच्या आर्थीक स्ञोतासाठी अंबड किती महत्वाचे आहे . नाशिक महानगरपालीकेची आर्थीक स्थिती कशी आहे ? हे आपण साधू महंताचा ध्वजारोहणाच्या वेळी ऐकलेच , तसेच त्याला त्यावेळच्या सर्वात महत्वाचा राजकीय व्यक्तीने कशी वागणूक दिली हे ही आपण बघीतलेच . मला त्या राजकरणावर काहीही भाष्य करायचे नाही . मला आपले लक्ष वेधून घेयचे आहे ते हा संप मिटणे नाशिक महानगरपालीकेची आर्थीक स्थीती टिकण्यासाठी किती आवश्यक आहे याकडे . आणी हे उद्योग केवळ नाशिकला व...