पोस्ट्स

स्मरण ऐतहासिक समुद्र उडीचे

इमेज
                              स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे  ऐकताच मन आदराने अणि आनंदाने  भरून न येणारा खचितच एखादा मराठी माणूस असावा.   सावरकरांचे संपूर्ण आयुष्यच धगधगते अग्निकुंड होते असे  म्हंटल्यास ठरू नये . त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे त्यांनी त्यांना युनाटेड किंग्डम या देशातून भारतात आणताना फ्रांसच्या किनाऱ्यावर मारलेली उडी . 2019 या वर्षी या ऐतिहासिक उडीला 109 पूर्ण होत आहेत . याच उडीमुळे त्यांच्यावर हेगच्या आंतराष्ट्रीय न्यायालयात खटला चालला . मुक्ततेसाठी त्यांनी केलेला हा प्रयोग जरी दुर्दैवाने फसला असला तरी त्याचे मोल विसरता येण्यासारखे नाही . जर हा प्रयोग यशस्वी झाला असता तर भारताला स्वातंत्र्य बऱ्याच आधी मिळाले असत कदाचित  देशाची फाळणी सुद्धा रोखली गेली असती.  मात्र आपल्या दुर्दैवाने हे घडले नाही.  ऑनी बेझंट  या सावरकरांना मदत देण्यात काही कारणाने कमी पडल्या  आणि सावरकर ब्रिटिशांचा कैदेत पकडले गेले . आणि त्यांना 2 जन्मठेपेची 50...

राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धा , एक दुर्लक्षीत स्पर्धा

इमेज
                       सध्या भारतात सर्वत्र इंग्लडमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट या मुळातील भारतीयांचा नसणाऱ्या खेळाच्या विश्वचषकाची चर्चा मोठ्या जोमात सुरु आहे . इंग्लडची एकोणविसाव्या आणि विसाव्या शतकात सत्ता असणाऱ्या 71 देशांपैकी हाताचा बोटावर मोजता येईल इतक्या देशात खेळला जाणारा हा खेळ . इंग्लडचा संपुर्ण वसाहतीतसुद्धा जो खेळ खेळला जात नाही असा हा खेळ .  भारतात राष्ट्रीय धर्म बघीतला जातो .                    मात्र या सर्व रणधुमाळीत  भारतात नुकत्याच  ज्या खेळाच्या  राष्ट्रकुल स्पर्धा झाल्या तो बुद्धीबळ  हा खेळ मात्र दुर्लक्षीला गेला .तर सांगायचा मुद्दा असा की नुकत्याच 30 जून ते 7 जूलै दरम्यान बुद्धीबळाच्या राष्ट्रकुल संघटनेचा स्पर्धा दिल्लीत संपन्न झाल्या .मात्र या स्पर्धेला माध्यमांमध्ये तूरळक प्रसिद्धी मिळाली . अर्थात हे होणे स्वाभाविकच होते .   ...

टुर द फ्रान्स , सायकलस्वारांची मांदियाळी

इमेज
सध्या समस्त भारतात क्रिकेट विश्वचषकाची चर्चा सुरु असताना तिकडे युरोपात सायकस्वारांची जत्रा अर्थात टुर द फ्रान्स ही स्पर्धा सुरु झालीये . पुढील तीन आठवडे ही स्पर्धा सुरु असणार आहे . या कालावधीत स्पर्धक विविध अडथळ्यांना पार करत ही स्पर्धा जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. दर ठराविक अंतरावर उभे राहुन प्रेक्षक स्पर्धकांना प्रोत्साहित करतील . स्पर्धक 3460 किलोमीटर सायकल चालवतील . (भारताची उत्तर दक्षीण लांबी 3214 किलोमीटर आहे) या स्पर्धेचे हे 106वे वर्ष आहे .                 स्पर्धकाच्या शाररीक क्षमतेची ही स्पर्धा जगभरात लोकप्रिय आहे .  जगभरातील 200 देशात हा खेळ खेळला जातोय .आपल्या भारतात आता कुठे  एक साहसी खेळ म्हणून सायकलींगची सुरवात होतीये . यावेळी ही स्पर्धा बेल्जीयम या देशाच्या राजधानीपासून अर्थात बेल्गेर्ड या शहरापासून सुरु होत आहे . स्पर्धेला सुरवात झाल्यापासून तिसऱ्यांदा स्पर्धा  बेल्जीयम देशातून  सुरू होतेय . या तीन पैकी 2 वेळेस स्पर्धा बेल्गेड शहरापासून सुरू होत आहे. 28 जुलैपर्यत ही स्पर्धा चालेल.      ...

बदलत्या हवामानाचे आणि जेंडर बजेटिंगचे अर्थसंकल्पातील प्रतिबिंब

इमेज
                 नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  मांडला . त्यावर अनेक  अर्थतज्ञाकडून याबबाबत मतमतांतरे मांडण्यात येत आहे . मला या अर्थसंकल्पात  मांडलेल्या आर्थिक बाबींवर बोलायचे नाही . मला तुमचे लक्ष वाढायचे आहे . यात  केलेल्या पर्यावरणीय  बाबींवर  आणि जेंडर बजेटिंगवर            युरोपीय युनियनच्या विधीमंडळाच्या विविध पदांसाठी सध्या निवडणूक होत आहेत . बीबीसीच्या वार्तांकनानुसार तेथील जनता पर्यावरणीय बाबीवर अनुकूल असणाऱ्या लोकांना मत देत आहे . त्यामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्या असणाऱ्या देशात  हा मुद्दा कशा प्रकारे हाताळला जातो हे बघणे अत्यावश्यक आहे . तसेच  आपल्या समाजात जवळपास अर्धा  वाटा असणाऱ्या महिलांसाठी यात काय तरतुदी केल्या आहेत हेही बघणे  महत्वाचे आहे त्याला  जेंडर बजेटिंग असे म्हणतात . .                   ...

एक नजर त्यांचा कामाकडे

इमेज
            मी दिनांक 4 जुलै 2019 ला मी आर्टिकल्स १५ हा चित्रपट  चिञपट नाशिक येथील सिनेमँक्स या चिञपटग्रुहात बघीतला चिञपट उत्तम आहे मी या उप्पर अधिक सांगणार नाही मला तुमचे लक्ष वेधून घेयचे आहे ते चिञपट संपल्यावर जी श्रेयावली येते तीचाकडे            माझे असे निरीक्षण आहे की बहूसंख्य जण चिञपट संपल्यावर येणार्या श्रेयावलीकडे साफ दूर्लक्ष करतात चिञपट तयार करणे हे सांघीक कार्य आहे आपल्यास पडद्यावर जितके लोक दिसतात त्याचा तुलनेत अधिक लोक पडद्यामागे कार्यरत असतात त् याचा कामाची दखल घेण्यासाठी चिञपटाची सांगता झाल्यावर दाखवण्यात येणारी श्रेयावली किमानपक्षी डोळ्याखालून घालणे आवश्यक आहे असे माझे प्रामाणीक मत आहे                   त्यातील काही जणांना विविध पुरस्कार देवून जरी गौरविण्यात येत असले तरी ती काहीसी उशीरा घेतलेली दखल असते त्यांची योग्यवेळी दखव घेण्याचा मार्ग म्हणजे चिञपट रसिकाने ती श्रेयावली किमानपक्षी डोळ्याखालून घालणे हा होय आणी आपल्याला पडद्यावर दिसणार्या व्यक्तीची ...

गीतमहाभारत आणि मी

इमेज
      साधरणत: पंधरा दिवसापुर्वीची गोष्ट आहे ही.  एका मुंजी निमित्य आयोजित कौटंबिक कार्यक्रमात गीतरामायण ऐकण्याचा आनंद लुटता आला.  माञ गायक गीतरामायण सादर करत असताना विचार आला जर गीतरामायण होवू शकते तर गीत महाभारत का नाही ?                        महाभारत सुध्दा उत्तम काव्य आहे  नंतर  सावकाश विचार करताना जाणवले की  रामायण च्या तुलनेत महाभारत अधिक व्यापक काव्य आहे रामायण एकव्यक्ती आधारीत  काव्य आहे                   महाभारतात मला तरी एकच नायक आढळत नाही  कौरव पांडव जरी मुख्य असले तरी त्याचावरच कथा फिरते असे नाही श्रीक्रूष्ण असो वा अगदी मागे जायचे म्हटले तर देवयानी शर्मिष्ठा ययाती पितामह भिष्म हे सुध्दा कथेचे नायक वाटू शकतात महाभारतातील शांतीपर्वातील परीक्षित राजाची गोष्ट असो किंवा कुंती द्रोपदी पण नायक बनु शकते त्यामुळे महाभारत एका गीतमालेत येणे आवघड आहे असे मला जाणवले अर्थात हे माझे निरीक्षण आहे अर्थात माझे ...

उत्तिष्ट जाग्रत प्राप्य वरान्निबोधत क्षुरस्या धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्कवियो वदन्ति

इमेज
जूलै महिना सुरु झाल्यावर अनेक गोष्टीचे वेध लागतात जसे जून महिन्या त पुरेसा पाउस न झाल्यास शेतकऱ्यांना  पुनर्पेरणीचे  वेध लागतात .  तर सध्याचा काळातील एकमेव महासत्ता (भारत चीन आगामी महासत्ता आहेत सध्या एकच महासत्ता असल्याचे मला वाटते )असणाऱ्या  युनाटेड स्टेट्स आॉफ अमेरीकेला आपल्या स्वातंत्र्यदिनाचे अर्थात  4th जूलैचे वेध लागतात चार जुलै ही तारीख अजून एका महत्वाचा गोष्टीसाठी ओळखली जाते ती म्हणजे स्वामी विवेकानंद यांचा पुण्यतिथीचा दिनांक म्हणून.  2019साली या गोष्टीला 117  वर्षे पुर्ण होतील.  स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्क्रुतीला एका वेगळ्या उंचीवर जावून पोहचवले त्या आधी पाश्च्यात्य जगातात भारतीय संस्क्रुती च्या विषयी माहिती ऐवजी गैरसमजच जास्त होते .                  भारतीयांना पण वैदिक धर्माची नवी ओळख करुन दिली आजपण त्याचे नाव घेतले जाते यातच सर्व काही आले . त्यांनी केवळ आध्यात्मिक कार्यच केले असे नाही रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण  मठ याच्या माध्यमातून समाजकार्य सुध्दा केले.  त्...