पोस्ट्स

50 वर्ष अभिमानाची

इमेज
                                   या डिसेंबर महिन्यात एका मोठ्या घटनेला 49 वर्ष पुर्ण होवून 50 वे वर्प सुरु  होणार आहे. या घटनेने एक विश्वविक्रम केला आहे. ही घटना भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. ही घटना आहे, भारताने  जगातील एका देशातील 90 हजार सैनिकांना युद्धकैदी बनवण्याची , जो एक जागतिक विक्रम आहे, ज्या देशातील सैनिकांना भारताने युद्धकैदी बनवले तो देश आहे, पाकिस्तान आणि  ती घटना आहे, पाकिस्तानचा पुर्व भाग पाकिस्तानचा तावडीतून सोडून स्वतंत्र देश  अर्थात बांगलादेशच्या निर्मितीची . येत्या 16 डिसेंबर रोजी बांगलादेशच्या 49वा स्वातंत्र्यदिन आहे.हा अतूलनीय भीम पराक्रम करणाऱ्या भारतीय सैनिकांना मानाचा मुजरा .                                               बांगलादेश, 1947 साली पाकिस्तानची निर्मिती होत असताना बंगाल प्रांताच्या पुर्वेकडील जो भाग पाकिस्तानात समाविष्...

ब्रेक्झीटचा गुंता सुटता सुटेना (भाग 8 )

इमेज
                   मित्रांनो, आपल्या भारतात विविध मुद्द्यांंवर विनाकारण चर्चा चालू असताना , युरोपात एका घडामोडीने युरोपातील कडाक्याचा थंडित भल्याभल्यांना घाम फोडला आहे. ही घडामोड आहे ,ब्रेक्झीटची . सध्या युरोपीय युनियन आणि युनाटेड किंग्डम यांच्यात यांच्यादरम्यान ब्रेक्झिटच्या संदर्भात ट्रान्झिशन पिरियड सुरु आहे . जो 31 डिसेंबर 2020 रोजी  पूर्ण  पूर्ण होईल .हा ट्रान्झिशन पिरियड  1  जानेवारी 2020 रोजी सुरु झाला   हा ट्रॅन्झिशन पिरियड संपल्यावर युनाटेड किंग्डम आणि युरोपीय युनियन यातील संदर्भ संबंध कसे असतील  ? याबाबत सध्या युनाटेड किंग्डम आणि युरोपीय युनियनमध्ये बोलणी सुरु आहेत . युनाटेड किंग्डमचे पंतप्रधान जॉरिस बॉन्सन्स यांच्या मते ही  बोलणी 31 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली असती. मात्र काही गोष्टींवर मतैक्य न झाल्याने त्या गोष्टींबाबत अजूनही बोलणी सुरूच आहेच.          युनाटेड  किंग्डम या चर्चेच्या दरम्यान सातत्याने नव्या  नव्या गोष्टी पुढे करत असल्याने बो...

श्रुष्टीचा विलोभनीय चमत्कार ! गुरु शनी एकत्र

इमेज
           मित्रानो, येत्या 16  डिसेंबरपासून 25 डिसेंबरपर्यंत  सायंकाळी सूर्यास्ताच्यावेळी आकाशात पश्चिमेला एक नाट्य रंगणार आहे. हे नाट्य सुमारे 400 वर्षानंतर घडत आहे , ज्याचा सर्वोच्च बिंदू हा  21 डिसेंबर हा असणार आहे . जर आपण हे नाट्य बघायला विसरलो तर , आपणास हे नाट्य बघायला थेट 2089 ची वाट बघावी , लागेल , अर्थात तो पर्यंत आपण असण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याने ही संधी चुकवणे आपणस अत्यंत महाग पडू शकते . या नाट्यातील प्रमुख पात्र आहेत गुरु ग्रह आणि शनी ग्रह .        तर मित्रानो ,  16  डिसेंबरपासून 25 डिसेंबरपर्यंत गुरु ग्रह आणि शनी ग्रह यातील  पृथीसापेक्ष कोनीय अंतर अत्यंत कमी असणार आहे . ज्यामुळे गुरु ग्रह आणि शनी ग्रह हे वेगवेगळे न दिसता  एकत्रच दिसणार आहेत . त्यामुळे दोन्ही ग्रहांचा प्रकाश एकत्र होऊन आकाशात एकच मोठा ग्रह असल्याचे पृथीवरून दिसेल . पृथ्वीवर हा  देखावा विषवूत्तवार सर्वात उत्तम दिसणार आहे . याचा परमोच्च क्षण हा 21 डिसेंबर हा असणार आहे ,या  दिवशी या दोन ग्रहातील कोनीय अंतर फक...

शेतकरी आंदोलनाचा वेदनादायी इतिहास

इमेज
नुकतीच 28 नोव्हेंबर रोजी महात्मा फुले रोजी पुण्यतिथी झाली, त्या निमित्ताने महात्मा फुले यांचे साहित्य वाचत असताना, या महात्म्याचे थोरपण नव्याने समजले. महात्मा फुले यांनी फक्त आपल्या समाजातील उतरडीत तळाला असणाऱ्या समाजालाच जागृत केले असे नाही, त्यांनी आपल्या समाजातील पिचल्या गेलेल्या शेतकऱ्यांचे दुःख देखील सुशिक्षित समाजासमोर मांडले . त्यांनी केवळ प्रश्च मांडले नाहीत, तर त्यावर उपाय देखील सांगितले ज्यावर त्यांचा शेतकऱ्याचा आसूड आणि ब्राम्हणांचे कसब या पुस्तकात सविस्तर चर्चा केली आहे. मात्र त्यावेळच्या जूलमी ब्रिटीश सत्तेने आणि त्याचीच काँपी म्हणावी , अस्या स्वतंत्र्य भारतातील सरकारने या उपयाकडे सोइस्कर दुर्लक्ष केल्याने काय झाले ? हे आपण आता टिव्हीवर बघतो आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशात लागू केलेल्या तीन कृषीविषयक कायद्यामुळे सगळा देश पेटला आहे .विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरुन या  आंदोलनाला समर्थन मिळत आहे. कँनडा, युनाटेड किग्डम या देशातील  संसदेच्या  अनेक सदस्यांनी आणि कँनडाच्या पंतप्रधानांनी याबाबत आपली भुमिका सार्वजनिकपणे जाहिर केली आहेच. ...

समान मानव माना त्यांना

इमेज
        कवीवर्य कुसुमाग्रजांची फटका या काव्यप्रकारातील एक सुप्रसिद्ध कविता आहे, "स्वातंत्र्य देवतेची विनवणी" नावाची. भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे पुर्ण होवून सुद्धा समाजात असणाऱ्या दोषांबद्दल स्वातंत्र्यदेवता आपल्या भारतीयांना ते दोष दूर करणे अत्यावश्यक असल्याचे सांगत आहे, असी कल्पना करुन दैनिक सकाळसाठी लिहलेली ही कविता खरोखरीच उत्तम आहे.(दुर्देवाने ही कविता प्रसिद्ध होवून 22 वर्षे होवून देखील परिस्थिती फारसी बदललेली नाही. किंबहूना " जातीभेद,जून्या गोष्टी सोडून नव्या गोष्टी आत्मसात करणे,  तसेच मराठी भाषेविषयची स्थिती" पुर्वीपेक्षा खालवलेली दिसते, )असो.          या कवितेत महिलांविषयी बोलताना कवीवर्य कुसुमाग्रज म्हणतात, "समान मानव माना स्त्रीला, देवी म्हणूनी भजू नका, दासी  म्हणूनी  पिटू नका". कवीवर्य कुसुमाग्रज यांनी महिलांविषयी व्यक्त केलेली ही अपेक्षा आपल्या समाजातील अनेक घटकांना देखील तंतोतंत लागू होते. आपल्या भारतातील दिव्यांग व्यक्ती समुह देखील या व्यक्तीपैंकीच एक . आपल्या समाजाचा दिव्यांग व्यक्तींविषयक दृष्टिकोन आता अ...

भारतीय रेल्वेची अपरीचीत कहाणी (भाग 6)

इमेज
बाँक्स वँगन ओपन  आपल्या भारताची रेल्वे फक्त विस्तारानेच मोठी आहे, असे नव्हे तर आपल्या रेल्वेत विविधता देखील मोठ्या प्रमाणावर आहे, ही विविधता रेल्वेमार्फत चालवल्या जाणाऱ्या उपकंपन्यांमध्ये आहे, रेल्वेतर्फे चालवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रवासी गाड्यांमध्ये आहे, भारतीय रेल्वेमार्फत प्रवासी गाड्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या डब्यांमध्ये देखील आहे. तसेच ती मालवाहतूकीच्या गाड्यांमध्ये देखील आहे. यातील मालवाहतूकीचे डबे सोडून इतर प्रकारची विविधता आपण या आधीच्या लेखात बघीतली (ज्यांना ती वाचायची असेल त्यांनी या लेखाच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे)  .मी आज या लेखात बोलणार आहे. डब्यांविषयी तर मित्रांनो मालवाहतूकीसाठी भारतीय रेल्वेत मुख्यतः 7 प्रकारचे डब्बे वापरले जातात. या 7 प्रकाराचे उपप्रकार देखील पडतात.तर भारतीय रेल्वेत वापरले जाणाऱ्या डब्यांंचे 6मुख्य प्रकार पुढील प्रमाणे  1)बाँक्स वँगन कव्हर्ड  2)बाँक्स वँगन ओपन 3)टँकर वँगन 4)हुपर वँगेन 5)BLC 6)BRN 7)NWN आता हे 7 प्रकार विस्ताराने बघूया  1)बाँक्स वँगन कव्हर्ड = या प्रकारचे डब्बे, ज्या गोष्टींवर वातावरणाचा परीणा...

या आर्थिक संकल्पना आपणास माहिती आहे का?

इमेज
सध्या आपण वारंवार ऐकतो की, रिझर्व बँकेकडून रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, स्ट्युचिटरी लिक्युडरी रेशो (SLR),बँक रेट यात बदल केला, ज्यामुळे कर्जदरांमध्ये फरक पडणार, महागाई नियंत्रणात येणार. मात्र हे नक्की कसे होते?, याविषयी फारच कमी लोकांना माहिती असते. त्यामुळे त्या विषयी सांगण्यासाठी आजचे लेखन. माझे लेखन हे ज्या व्यक्तींना अर्थशास्त्राची काहीच जाण नाही, अस्या व्यक्तींसाठी आहे , असो.         तर मित्रांनो, आपल्या भारतातील सर्व बँंकेचे नियंत्रण 1935च्या भारत प्रशासन कायद्यानुसार स्थापन केलेल्या रिझर्व बँकेकडून होते , हे आपणास माहिती असेलच.        आपण ज्या बँकांकडून कर्ज घेतो, त्या बँकांंना रिझर्व बँंकेकडून वित्त पुरवठा होतो. हे करण्यासाठी रिझर्व बँकेकडून आपल्या बँकांना ज्या दराने कर्ज पुरवठा होतो, त्याचे कालावधीनुसार रेपो रेट, बँक रेट, आणि , म्हणतात . जर बँकांनी दोन ते तीन दिवसांसाठी कर्ज घेतले, तर त्यास  मार्जिनल स्टँडीग फँसिलीटी  म्हणतात. तीन  ते चौदा  या दिवसांपर्यत कर्ज घेतल्यास त्यास रेपो रेट म्हणतात. तर 15 दिवसांपासून ते अधिकच...