पोस्ट्स

भारत रशिया मैत्रीचा नवा सेतू

इमेज
       सोमवार ६ डिसेंबर रोजी रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन पाच तासासाठी भारत दौऱ्यावर आले होते करोना संसर्गाचा धोका अद्याप टाळलेला नसल्याने त्यांनी इतका छोटा दौरा केला मात्र त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य सहकाऱ्यांनी मात्र भारतातच बऱ्याच आधी येऊन भारताबरोबर विविध मुद्यावर चर्चा केली ब्लादीमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान अंतराळशास्त्र  , विज्ञान सरंक्षण, ऊर्जा , अवजड अभियांत्रिकी , व्यापार आणि गुंतवणूक  अश्या विविध क्षेत्रातील एकूण २८ करार करण्यात आली . हे सर्व करार लष्करी व लष्करी- तांत्रिक सहकार्याबाबतच्या भारत- रशिया सरकारी आयोगाच्या २१व्या भारत रशिया समीटमध्ये करण्यात आले या कराराबरोबर चीनचा जगाला असणारा धोका आणि अफगाणिस्तानमधील अंतर्गत शांताता प्रक्रिया यावर देखील या समिटमध्ये चर्चा करण्यात आली  नवी दिल्लीयेथील हैद्राबाद हाऊस येथे हे करार करण्यात आले ज्यावेळी सन  २०१९ मध्ये ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया येथे झालेल्या BRICS अधिवेशानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन पहिल्यादाच ऑफलाईन पद्धतीने  समोर...

संमेलनाध्यक्षांचे कवित्व !

इमेज
            ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाँक्टर जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकला 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. वयोमानामुळे, करोना संसर्गाच्या भितीमुळे आणि बदलत्या हवामानामुळे संमेलनाध्यक्ष  कार्यक्रमास प्रत्यक्ष  उपस्थित राहु शकले नाहीत. त्यांनी आँनलाईन पद्धतीने यात सहभाग नोंदवला. यावरुन अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव  ठाले पाटिल यांनी एक  विधान केले.आणि महामंडळाची घटना बदलण्याची भाषा सुरु केली. तरुण साहित्यिक अध्यक्ष असावा असी चर्चा यामुळे सुरु झाली.      मुळात प्रत्येक निवड प्रक्रीयेत काहीतरी उणीवा असतातच. कमीत कमी उणीवा असलेली निवड प्रक्रीया उत्तम समजली जाते. एखादी निवड प्रक्रिया स्विकारली तर त्यातील दोषपण विनातक्रार स्विकारणे आवश्यक आहे. चांगल्या बरोबर वाइट देखील येणारच ना ? त्याचाही विनासंकोच स्विकार करायला नको का?        या आधी संमेलनाध्यक्ष महामंडळाच्या सदस्यांकडून निवडणूकीद्वारे निवडला जात असे. संमेलनाध्यक्ष पदासाठीचे उत्सुक मतदारांना आपली भुमिका घेवून मतदार...

सर पे लाल टोपी रुसी

इमेज
           सन १९५५ साली राज कपूर , नर्गिस  यांनी अभिनय केलेला एक उत्तम चित्रपट येऊन गेला श्री ४२० नावाचा , त्यात राज कपूर यांच्यावर चित्रित झालेले एक गाणे आहे मेरा जुता है जपानी ....  सर पै लाल टोपी रुसी फिर भी दिल है हिंदुस्थानी .!  भारत आणि विविध देशांशी असणाऱ्या त्यावेळेच्या संबंधावर कटाक्ष टाकणारे गाणे .  ज्यामध्ये रशिया आणि भारताच्या संबंधाचा  उल्लेख करताना सर पे लाल टोपी रुसी फिर भी दिल है हिंदुस्थानी . असा उल्लेख करण्यात आला आहे             रशिया जगातील क्षेत्रफळाचा विचार करता सर्वात मोठा देश . भारतात उगम पावलेला बुद्धिबळ हा खेळ ज्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे असा देश . बॉलिवूड ज्या देशात अत्यंत लोकप्रिय आहे असा भारतीय उपखंडाबाहेरचा देश . एकेकाळचा बॉलिवूडचा सुपरस्टार  ,राज कपूर यांची कोणतीही धार्मिक वांशिक साम्यता नसताना  चाहते असणारा देश , संयुक्त राष्ट्र सांगता वेळोवेळी भारताची पाठराखण करणारा देश , भारताला वेळोवेळी शस्त्रात्रे देणारा देश,  जो आजमितीस देखील भारताच्या...

उत्सुकता शिगेला (ब बुद्धिबळाचा भाग .१ ७ वा )

इमेज
  बुद्धिबळ विश्वविजेता 2021 च्या स्पर्धेची रंगत दिवसोंदिवस वाढत आहे.मँग्नस कार्लसन आणि त्याचा प्रतिस्पर्धी इमाँन नोपाव्हची शद्बशः काट्याची टक्कर देत आहे. 3डिसेंबर रोजी त्यांच्यात झालेला स्पर्धेतील सहावा डाव याचीच साक्ष देत आहे. सलगपणे तब्बल सात तास 48 मिनीटे चाललेल्या या डावात अखेर 136 व्या चालीत कार्लस मँग्नस याने त्याचा घोडा जी7 या घरात आणला ,आणि विजयावर शिकमोर्तब केले.                   बुद्धीबळ विश्वविजेते पदासाठी झालेल्या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव म्हणून या डावाची नोंद झाली आहे. हा डाव चालींच्या संख्येत आणि लागणारा वेळ या दोन्हींचा विचार करता या आधीचे विक्रम मोडीत काढणारा होता . ऐताहासिक डाव म्हणूनच या डावाची बुद्धिबळाच्या इतिहासात याची नोंद होईल. तसे बघायला गेल्यास या आधीचा डाव देखील रंजक झाला होता. मात्र या डावाने त्याचामध्ये अतिय वाढच केली, असेच म्हणावे लागेल      या डावात विश्वविजेत्याचा आव्हानवीर असलेल्या इमाँन नोपाव्हची याने अनेकदा पटावर  तीन वेळा सारखी स्थिती आणून, बरोबरीचा प्रस्ताव देण्य...

झपाट्याने विनाशाकडे !

इमेज
          उंच डोंगरावर जेव्हा बर्फ घसरतो ,तेव्हा त्याचा एक चेंडू बनून वेगाने खाली येतो, वाटेत इतर बर्फ या चेंडूमध्ये समाविष्ट होवून त्याचा आकार आणि वेग वाढवतो.असा आकार आणि वेग वाढवलेला चेंडू जेव्हा डोंगराच्या खाली येतो तेव्हा मोठी हानी करतो. जे चेंडूचे तेच कोणत्याही संकटाचे असते.सुरवातीला छोटे वाटणारे संकट वेगाने अक्राळविक्राळ स्वरुप धारण करते. शास्त्रज्ञांनी यास स्पिंग बाँल इफेक्ट हे नाव दिले आहे. स्पिंग बाँल इफेक्ट ही संकल्पना प्रामुख्याने वाइट गोष्टींसाठीच वापरली जाते कोसोवो हे मुस्लिम बहुल राष्ट्र आहे .सध्या पाकिस्तान याच स्पिंग बाँलमध्ये अडकला असल्याचे तेथून येणाऱ्या घटनांमुळे दिसून येत आहे .      पाकिस्तानचे आर्थिक आरीष्ट्य कमी की काय ?म्हणून तिथे कट्टर धार्मिक लोकांनी तिथे उत्साद मांडला आहे. आपल्या देशात काम करायला आलेल्या श्रीलंका या दुसऱ्या देशाच्या नागरीकाची  झूंडशाहीच्या माध्यमातून मारझोड करत जाळून हत्या करण्यापर्यत त्यांची मजल गेली आहे सियालकोट या शहरातील ही घटना आहे सियालकोट या पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील शहरापासून  भ...

बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग6)

इमेज
बुद्धिबळ हा खेळ जसा दिसतो , तितका सोपा नाही. कारण हा खेळ मानसिक आहे. विचार म्हणजेच मन असते. यामुळे आपली मानसिक वैचारिक  स्थिती कशी आहे ? यावरून खेळाडूला बुद्धिबळात किती यश मिळणार ?  हे निश्चित होतेबुद्धिबळात एकच खेळ तीनदा खेळावा लागतो, पहिल्यांदा खेळाची सुरवात करताना अर्थात ओपनींगला , त्यानंतर मिडलगेम आणि तिसऱ्या टप्यात एन्ड गेमच्या वेळेस खेळाडूला खेळावे लागते . या तिन्ही वेळेचा चांगला अभ्यास करून खेळाडूला आपला दर्जा सिद्ध करावा लागतो .  यशस्वी खेळाडूंची अंतस्थ शक्ती म्हणजेच मनोवृत्ती खंबीर असते . यासाठी उदाहरण म्हणून आपण बॉबी फिशरचा विचार करू शकतो . रशियन खेळाडूंना हरवून जगजेत्ता होण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले आणि ते सत्य करून दाखवले . तेच ध्येय उराशी बाळगत त्याने जगजेत्ता होण्याची स्पर्धा खेळला असे त्याने जगजेत्ता झाल्यावर दिलेल्या मुलाखतीत सांगितले . यासाठी त्यांच्या मानसिकतेच्या अभ्यास प्रत्येक बुद्धिबळपटूने कार्यालाच हवा . सध्याचा काळात मँग्नस कार्लसनचेउदाहरण देता येईल मँग्नस कार्लसन खेळताना कुठलाही हावभाव आपल्या चेहऱ्यावर येऊ देत नाही. जगजेत्ता स्पर्धा जिंक्याच...

गोव्याची भरारी !

इमेज
गोवा , महाराष्ट्राचा दक्षीणेकडील छोटेसे राज्य, भारत ब्रिटीशांपासून स्वतंत्र्य झाल्यावर 14वर्षांनी पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झालेले, ज्याचा स्वातंत्र्य लढ्याविषयी महाराष्ट्र एस.स.सी. अभ्यासक्रमामध्ये भारतातीलच स्वातंत्र्य लढा असून देखील फारच कमी उल्लेख आहे (तसे त्या अभ्यासक्रमात  ब्रिटीशाविरोधातील स्वातंत्र्य लढ्याविषयी असणाऱ्या माहितीचा तूलनेत फक्त गोवाच नाही तर दमण-दिव पाँडेचरी, दादरा नगरहवेली यांच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी  फारसे  शिकल्याचे मला आठवत नाही.) ख्रिस्ती समाजबांधवांची मोठ्या प्रमाणात वस्ती असून देखील कोणत्याही धार्मिक वादाच्या केंद्र नसणारे , (या उलट इशान्य भारत) एक शांतताप्रिय ,पर्यटनस्नेही राज्य म्हणजे गोवा.      तर असे हे गोवा राज्य वेगाने इलेक्ट्रॉनिक बसेसकडे जात आहे. गोव्याचा वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्यांनी ही गोष्ट सिद्ध होत आहे. नुकतीच गोवा राज्याची एसटी बस असणाऱ्या कदंब ट्रान्सपोर्ट मध्ये 100इलेक्ट्रॉनिक बसेस घेण्यास मंजूरी देण्यात आली.ocraa या कंपनीच्या या बसेस आहेत. या शिवाय 500बसेस कंदबमध्ये समाविष्ट करण्याचा हालचाली सुरु झाल्याचे गो...