पोस्ट्स

आत्मनिर्भयतेकडे वेगाने वाटचाल

इमेज
         पंतप्रधान नरेंद मोदी यांची महत्वकांक्षी योजना असलेल्या आत्मनिर्भय योजेनेअंतर्गत सध्या देशाची आयत कमी करण्यासाठी अनेक धाडसी पाऊले उचलली जात आहेत . सध्या सुरु असणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मंत्रिमंडळाकडून घेण्यात आलेला सेमी कंडक्टर यांची भारतात मोठ्या संख्येने निर्मिती करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचा निर्णय हा त्यापैकीच एक          साधा टीव्ही असो  मोबाईल असो किंवा इतर  कोणत्याही इलेकट्रोनिक्स उपकरणात अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे सेमी कंडक्टर. ज्याला गमतीने इलेकट्रोनिक्स उपकरणाचे  हृद्य म्हणून संबोधले जाते  कोणत्याही इलेकट्रोनिक्स उपकरणात सेमी कंडक्टर हे प्रोसेसर म्हणून वापरले जातात आपल्या भारताला लागणाऱ्या सेमी कंडक्टरपैकी जवळपास सर्वच सेमी कंडक्टर आपण चीनकडून आयत करतो आपल्या गरजांपैकी अत्यतं कमी  सेमी कंडक्टर आपण स्वतः तयार करतो, आपल्याकडे आता अनेक  इलेकट्रोनिक्स उपकरणे तयार होतात . त्यासाठी लागणारे सेमी कंडक्टर अपवाद वगळता चीनकडून उत्पादीत केलेले...

मागोवा बुद्धिबळाचा इतिहासाचा -भाग १ (बुद्धीबळाचे मानसशास्त्र भाग 9)

इमेज
      बुद्धिबळाचा उगम भारतामध्ये ९व्या  शतकात झाला . चार खेळाडूंमध्ये हा खेळ फाश्याने दान टाकून खेळला जात असे .त्यास चतुरंग म्हणून ओळखले जात असे चतुरंगाची आताच्या काळातील सुधरीय आवृत्ती म्हणजे आजचे बुद्धिबळ बुद्धिबळाचा उगम  भारतात झाला , हे सर्व प्रथम ऑक्सफर्ड विद्यापीठातील डॉक्टर थॉमस हाईड यांनी १६९४ मध्ये सिद्ध केले डॉ .थॉमस हाईड याना बुद्धिबळ खेळता येत  नव्हते , हे विशेष.  हाईड यांच्या पश्चात अनेक मान्यवरांनी यास दुजोरा दिला . त्यात प्रामुख्याने कलकत्ता उच्चं न्यायालयाचे (शहराचे नाव कोलकत्ता असले तरी न्यायालयाचे नाव बदलण्यात आलेले नाही ते जुन्याच नावाने ओळखले जाते  ) न्यायाधीश सर विल्यम  जोन्स यांनी : द इंडियन गेम ऑफ चेस" हा प्रबंध १७९० साली लिहला या प्रबंधात अनेक पुराव्यानिशी सिद्ध केले की , बुद्धिबळाचा उगम भारतामध्येच झाला आहे इथे एक बाब विशेत्वाने नमूद करावीशी वाटते की, सर विल्यम जोन्स हे त्यावेळेचे प्रख्यात संस्कृत पंडित होते.  सर विल्यम जोन्स यांच्या नंतर वेळोवेळी अनेक मान्यवरांनी यास दुजोरा दिला त्यात प्रामुख्याने डॉ . हिरॅ...

हवामानाचे संकट अजूनच धोकादायक

इमेज
          हवामानाचे संकट अजूनच धोकादायक बनत चालल्याचे दिसून येत आहे नुकत्याच या बाबत दोन  अभ्यास जागतिक स्वरावर प्रसिद्ध करण्यात आले .एक अभ्यास तापमानवाढीविषयी होता तर दुसरा हवामान बदलामुळे दक्षिण अटलांटिक महासागरात आढळणाऱ्या अल्बर्ट रोस या पक्ष्याच्या वागणुकीत मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून येत आहे .           प्रथमतः तापमानवाढीविषयी बघूया तर मित्रानो वर्ल्ड मेट्रोलॉजि ऑर्गनझेशन या संस्थेमार्फत १५ डिसेंबर  रोजी एक धक्कादायक माहिती प्रसिद्ध करण्यात आली . वर्ल्ड मेट्रोलॉजि ऑर्गनझेशन ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतर्गत हवामन तसेच  वातावरण बदल या विषयी अभ्यास करणारी विविध प्रकारची नोंद ठेवणारी संघटना आहे जिचे मुख्यालय स्विझर्लंड येथील जिनिव्हा येथे आहे या संस्थेमार्फत अन्य वेळी जगातील थंड तापमानाचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सायबेरिया या प्रदेशात तापमान वाढीची आता पर्यंतची सर्वात मोठी नोंद घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले ज्या ठिकाणी अन्य वेळी उन्हाळ्यात दहा अंश ते जास्तीत जास्त १५ अंश तापमान  सॅलिसिस...

पाकिस्तानात चाललंय काय

इमेज
            पाकिस्तानात चाललंय काय  अशा प्रश्न पडावा अशी तेथील स्थिती आहे तेथील बलुचिस्थानमधील ग्वादार या गावात तेथील रहिवाशी चीनमार्फत त्या ठिकाणी चालू असणाऱ्या विकासप्रकल्पाच्या विरोधात आंदोलने करत आहेत . तेथील ऊर्जा  लोकांनी नैसर्गिक वायू जपून वापरावा सध्याची स्थिती बघता पाकिस्तानमध्ये लवकरच नैसर्गिक वायू संपुष्टात येऊ शकतो असे विधान केले आहे पाकिस्तानात गेल्या ७० वर्षातील सर्वाधिक अशा ११. ७ % इतका महागाईचा दर आहे पुरेशा परकीय चलनाचा साठा नसल्याने इंधन खरेदी करू शकत नाहीये .त्यांना एका देशाकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या देशांकडून कर्ज घ्यावे लागत आहे त्यामुळे खरच म्हणावे लागते  पाकिस्तानात चाललंय काय  बलुचिस्तानमधील ग्वादार या गावातील रहिवाशी गेल्या एक महिन्यापासून  चीनमार्फत त्या ठिकाणी चालू असणाऱ्या विकासप्रकल्पाच्या विरोधात आंदोलने करत आहेत .आमच्या जमिनीवर विकास प्रकल्प सुरु आहेत मात्र त्यामुळे आमच्या काहीच फायदा होत नाहीये सर्व फायदा चीन आणि पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे लोक घेत आहेत आम्हला त्या ठिकाणी काय चालू आ...

आगामी वर्षात भारताची खगोलशात्रातील भरारी

इमेज
            येत्या दशकांत  भारत खगोलशास्त्रात मोठी भरारी मारणार आहे अणुऊर्जा आणि अंतराळमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात याविषयी  मोठा खुलासा नुकताच केला .भारत पुढील दहा वर्षात करणार असणाऱ्या ५  मोहिमांची त्यांनी यावेळी दिली ज्यामध्ये गगन यान मोहीम .आदित्य मोहीम भारताचे अवाक्ष स्थानक आणि भारताच्या शुक्राविषयक मोहीम यांच्या समावेश आहे आता बघूया या मोहिमा विस्ताराने पहिल्यांदा गगनयान विषयी बघूया          पुढील २०२२ च्या मध्यात भारत जीएसल्व्ही एम के ३ या प्रक्षेपण यानातून अंतराळात चाचणी करण्यासाठी काही सामनासह एक पेलोड उडवणार आहे तर २०२२ च्या अखेरीस भारतात  विकसित  करण्यात आलेल्या व्योममित्र या यंत्रमानवाला घेऊन त जीएसल्व्ही एम के ३  या प्रक्षेपण यानासह (रॉकेट )  एक पेलोड उडवणार आहे  तर २०२३ मध्ये चार अंतराळवीर घेऊन अंतराळयान  आहे या प्रकल्पाला गगन यान हे नाव देण्यात आले आहे या साठी ४ अंतराळवीरांची निवड करण्यात आलेली असून यात एक महिला आहे...

४५१ वर्षानंतरची ६० वर्षे

इमेज
       गोवा,  ४५१ वर्षे युरोपीय देशाच्या अमलाखाली असणारा प्रदेश , भारत  ब्रिटिशांकडून १९४७ ऑगस्ट रोजी स्वतंत्र झाल्यावर  १४ वर्ष १२६ दिवसांनी स्वतत्र झालेला भारतातील भूभाग म्हणजे गोवा  युरोपीय सत्ताधाधिशानी समुद्रमार्गे भारतातच्या ज्या भूभागावर पहिल्यांदा पाऊल ठेवले तो भूभाग म्हणजे गोवा . पोर्तुगाल या युरोपीय देशाने ज्या भारतीय भूभागाला ओव्हरसिस पोर्तुगाल म्हणून मान्यता देण्याची गोष्ट केली डिसेंबर १९६२ नंतर  काही काळ सातत्याने  आणि आज  देखील कधी कधी पोर्तुगाल ज्या भारतातच्या भूभागाबाबत  भारताने  तो भाग अनधिकृतपणे ताब्यात ठेवला असा आरोप  करण्यात येतो तो भाग म्हणजे गोवा.  पंडित नेहरूंच्या मुत्सद्दीपणाची खंबीरपणाची साक्ष देणारी धाडसी कृती म्हणून ज्या ऑपरेशन विजय चा उल्लेख करण्यात येतो.  ते ऑपरेशन विजय ज्या भूभागासाठी होते तो भूभाग म्हणजे गोवा   येत्या रविवारी अर्थात १९  डिसेंबर २०२१ रोजी गोव्याच्या ६०वा स्वातंत्र्यदिन  आहे .त्या निमित्याने समस्त हा लेख वाचणाऱ्या समस्त गोव...

स्पर्धा परीक्षेत होरपळणारी तरुणाई

इमेज
        महाराष्ट्राच्या गृहनिर्माण खात्याच्या   कॅबिनेट स्तरावरील मंत्र्यांनी ११ डिसेंबरच्या रात्री आणि १२ डिसेंबरच्या पहाटे एक व्हिडिओद्वारे म्हाडा या  महानगरांमध्ये घरे तयार करणाऱ्या प्राधिकरणातील परीक्षा रद्द करत असल्याचे आणि त्या जानेवारी २०२२ मध्ये घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले . परीक्षेचे पेपर फुटले असल्याची शक्यता आहे म्हणून या परीक्षा रद्द करत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले . परीक्षेच्या आदल्या रात्री जाहीर  केलेल्या या निर्णयामुळे या या परीक्षेच्या परीक्षार्थींमध्ये अत्यंत संतापाची लाट उमटली या आधी आरोग्य खात्यातील परीक्षांमध्ये  प्रकार झाल्याच्या संशयावरून त्या परीक्षा रद्द झाल्या होत्या . या सरकारला परीक्षा योग्य पद्धतीने का घेता येत नाहीत ? अशा रास्त सवाल त्यांचा होता सध्या एसटीचा संप सुरु आहे परिणामी ग्रामीण जनतेचे प्रचंड हाल होत आहे . खासगी वाहतूकदार मनाला वाटेल त्या दारात प्रवाश्यांकडून भाडे घेत  त्यामुळे खेड्यातील परीक्षार्थी या संकटाला सामोरे जात  या परीक्षेसाठी शहारत आले होते .  ही परीक्षा रद्द झाल्यान...