पोस्ट्स

प्रवाश्यांचा सेवेसाठी भारतीय रेल्वे

इमेज
         आपली भारतीय रेल्वे तंत्रज्ञानाचा बाबतीत अद्यावत होत असल्याचे आपणास माहिती आहेच. मागच्या 2020 या वर्षी WAG9HH, WAG12B ,सारखी ताकदवान रेल्वे इंजिनाची निर्मिती करुन हे  जगाला दाखवले सुद्धा आहेच. मात्र तंत्रज्ञानाबरोबर प्रवाश्यांचा सोयीसाठी कार्यरत असल्याचे नुकत्याच घडलेल्या दोन घडामोडीतून दिसते आहे. त्याविषयी आपणास  माहिती करुन देण्यासाठी आजचे लेखन.          तर मित्रांनो, भारतीय रेल्वेची उपकंपनी असणाऱ्या "इंडीयन रेल्वे केटरींग अँड टुरीझम कार्पोरेशन"(IRCTC)तर्फे,  प्रवाश्यांना आपल्या प्रवाशाचे नियोजन करताना, कमी अडचणी याव्यात,  या हेतूने आय आर सि टि शी च्या संकेतस्थळावर अनेक ग्राहकोपयोगी ठरतील असे बदल करण्यात आले आहेत. तसेच यापुर्वी साइड लोअर आसानासाठी राजधानी, शताद्बी, हमसफर या सारख्या आरामदायी रेल्वेमध्येच देण्यात येणारी विशेष सोय यापुढे सर्व प्रकारच्या प्रवाशी गाड्यामध्ये साईड लोअर प्रकारच्या आसानासाठी देण्याचा निर्णय रेल्वेने घेतलेला आहे. आता हे दोन्ही निर्णय सविस्तर बघूया,  प्रथम IRCTC च्या संकेस्थळावरी...

सिहावलोकन 2020भूगोल

इमेज
  आता सन    2020    सरण्यास काही तास शिल्लक राहिलेल्या सन    2020    मध्ये प्रामुख्याने करून हा विषय सर्वांचा लक्षात राहिला असला तरी या वर्षात भूगोल या विषयात अंत्यंत महत्त्वाचे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले .वर्षाखेर जवळ आल्याने याविषयी माहिती देण्यासाठी आजचे लेखन  सन मध्ये भूगोल विषयाविषयी लागणाऱ्या शोधांचे आपण भारतावर परिणाम करणारे आणि जग्वार परिणाम करणारे अश्या दोन विभागात विभाजन करू शकतो. पहिल्यांदा भारतासावर परिणाम करणारे संशोधन बघू. भारताचा विचार करता दोन शोधांचा विचार करावाच  लागेल . त्यातील एक राजस्थानशी संबंधित आहे दुसरा लडाखशी संबंधित आहे . राजस्थानचा विचार पहिल्यांदा करूया सिंहावलोकन  सध्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असणाऱ्या पश्चिम राजस्थानात 1 लाख 72 हजार वर्षापुर्वी एक मोठी बारमाही पाणी असणारी नदी वहात असल्याचे स्पष्ट पुरावे भुगर्भ शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. राजस्थान च्या बाडनेर , जैसलमेर या जिल्ह्यातून सदर नदी वहात होती . या नदीचा जो मार्ग भुगर्भ शास्त्रज्ञांना वाटतो, त्या मार्गापासून सुमारे सव्वादोनशे किलोमीटरवरु...

भविष्याचा वेध घेणारी ....... नॅशनल रेल पॉलिसी

इमेज
                              भारतीय रेल्वे ही प्रचंड संख्येने बदलत आहे ,  हे आपण जाणतातच . त्याच मालिकेत भविष्यात कोणकोणते बदल होणार आहे ?  याची झलक देणारी नॅशनल रेल पॉलिसीचा मसुदा  नुकतीच केंद्र सरकार कडून जाहीर करण्यात आला आहे . ज्यामध्ये पुढील  30 वर्षाचा आढावा घेऊन रेल्वमध्ये कोणकोणते बदल होणार आहेत . याची  रूपरेखा सांगण्यात आली आहे .   या मसुद्याचे  तीन  भागात विभाजन करण्यात आले आहे . जे  2024 पर्यंत करावयाची कामे,  2030 पर्यंत करावयाची कामे , आणि 2050 पर्यंत कामे असे विभाजन करण्यात आले आहे . केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मसुद्यामध्ये  2024  आणि 2030 पर्यंतचा कामाचा समावेश करण्यात आला आहे  यातील ठळक बाबी पुढील प्रमाणे आहेत  1).महामार्गाच्या बाबतीत ज्याप्रमाणे सुवर्णभूज चतुष्कोण तसेच पूर्व पश्चिम मार्ग आणि उत्तर दक्षिण कॉरिडॉर आहे , त्या धर्तीवर देशातील चार  प्रमुख महानगरे असणारे दिल्ली मुबई , चेन्नई...

उरल्या फक्त आठवणी... त्या काळरात्रीच्या

इमेज
ख्रिसमसची सुट्टी आनंदीत घालवण्यासाठी ते समुद्रकिनारी आले होते. मात्र हा दिवस आपल्या आयुष्यातील शेवटचा दिवस असणार आहे, याची त्यांना पुसटशी देखील कल्पना नव्हती. हवामान खात्यातर्फे  कोणत्याही वादळाची पुर्वसुचना देण्यात न आल्याने ते आनंदाने समुद्राचा लाटांशी खेळत होते. मात्र याच समुद्राचा लाटा आपल्या प्राणांचे हरण करणार आहेत, याबाबत त्यांना  काहीच माहिती नव्हती. जपानमध्ये या प्रकारचे संकट नवीन नसले तरी , ते ज्या प्रदेशात समुद्रात मज्जा करत होते, त्या प्रदेशात या प्रकारचे संकट आल्याचा कोणताही ज्ञात इतिहास नव्हता. त्यामुळे ते बिनधास्त समुद्राच्या लाटांशी खेळत होते. ते ज्या ठिकाणी होते. तिथे नुकतेच उजाडले होते. त्यामुळे सर्व जण निवांतपणे समुद्रकिनारी फिरत होते. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. हे त्या संकटावरुन दिसून येत आहे .       कारण कोणाच्या ध्यानीमनी नसताना जागतिक प्रमाणवेळेनूसार रात्री 12 वाजून 58 (जिथे ही घटना घडली त्या ठिकाणच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 वाजून 58 मिनीटे { भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6 वाजून 28 मिनीटे}) मलेशियाचा उत्तर बेटाच्या पश्चिमेला समुद्रा...

21 वर्षे विमान अपहरणाची

इमेज
          प्रत्येक माणसाच्या आणि देशाच्या वाटचालीत काही कटू दुःखद प्रसंग येतच असतात . आपल्या भारताच्या वाटचालीत सुद्धा आजपासून वीस वर्षांपूर्वी असाच  कटू प्रसंग आला होता , तो होता इंडियन एअरलाईन्स या कंपनीच्या आयसी 814 या काठमांडू ते दिल्ली येथे जाणाऱ्या विमानाचे लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी केलेले अपहरण हा होय . . यामध्ये रुपेण कटियाल या प्रवासाचा बळी गेला आणि आपण आपल्या तुरुंगात असलेल्या हाफिज सय्यद या दहशतवाद्याला सोडून दिले . याच हाफिज सय्यद याने पुढे भारतीय संसदेवर हल्ल्याची योजना आखली . सुदैवाने त्या  नंतर आपल्या एकाही विमानाचे अपहरण झालेले नाही . त्या वेळेस केंद्रात माननीय अटलबिहारी यांचे सरकार होते .               काठमांडू  येथून 24 डिसेंबर1999 ला दुपारी सव्वातीनच्या सुमारास दिल्लीसाठी उड्डाण भरलेल्या या विमानाचे अपहरण करण्यात आले होते . यातील प्रवाशी सात दिवसांनी दिल्लीत परतले . आपण बाजूच्या नकाश्यात याचा मार्ग बघू शकतात . यातील काळ्या ठिपक्याच्या स्वरूपात जो मार्ग दिसत आहे...

स्मरण जग बदलणाऱ्या त्या तीन दिवस तीन .रात्रीचे

इमेज
     भारतातील कोणत्याही राज्यातील रहिवासी असो , स्वामी विवेकांनद यांचे नाव ऐकताच नतमस्तक होतोच . स्वामी विवेकानंद यांचे शिकागो , येथील सुप्रसिद्ध भाषण त्याला मिळालेला प्रतिसाद याविषयी प्रत्येकाने कधीना कधी ऐकले असतेच कन्याकुमारी येथील शिलास्मारकाला पण आपल्यापैकी अनेकांनी भेट दिली असेल . स्वामी विवेकांनदानी आपल्या पारिजावर्क अवस्थेत असताना भेट दिलेल्या अखेरच्या काही ठिकाणांपैकी एक असणाऱ्या कन्याकुमारी येथे त्यांनी दिन दिवस तीन रात्र ध्यान केले होते . हे ध्यान करत असतानाच त्यांना , अमेरिकेत सर्वधर्म परिषदेत जाण्याविषयी , त्यांचे गुरु रामकृष्ण यांच्या दृष्टांत झाला , अशी आख्यायिका सांगण्यात येते . स्वामी विवेकांनद यांनी हे ध्यान 25 ते 27 डिसेंबर 1892 रोजी केले होते . या 20 ला या घटनेला 128 वर्षे पूर्ण होईल . ध्यानात स्वामी विवेकानंदाना आपले कार्य   कोणत्या दिशेने    नेता येईल , असे समजले आणि त्यांनी सेवा कार्यासाठी रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठ यां...

वंदन ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला ... वंदन अटलबिहारी वाजपेयी यांना

इमेज
  अटल बिहारी वाजपेयी भारताचे कविमनाचे मात्र तितकेच कणखर असणारे पंतप्रधान 25 डिसेंबर ही त्यांची जयंती या निमित्याने त्यांना विनम्र आदरांजली . भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी विरुद्ध पक्षाचा असून देखील ज्यांचा उल्लेख भारताचे भावी पंतप्रधान म्हणून उलेख केला होता , असे मुळातील जनसंघाचे धडधडीचे कार्यकर्ते म्हणजे अटलबिहारी वाजपेयी . भारतीय जनता पक्षाच्या उभारणीतआपले जीवन समर्पित करणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे अटलबिहारी वाजपेयी   भारतीय राजकारणातले अजातशत्रू म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांच नाव घ्यावच लागेल .1978 साली जनता पार्टीच्या मंत्रीमंडळात परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यरत असणारे अटलजी पुढे तीनदा देशाचे पंतप्रधान झाले . कवीमनचा या पंतप्रधानाने ही भुमीका अत्यंत चोख बजावरली . सध्या पंतप्रधानपदी आरुढ असणाऱ्या तत्कालीन गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना अर्थात नरेद्र मोदी यांना गुजरातच्या दंगलीबाबत खडे बोल यांनीच सुनावले होते . पाकीस्तानशी लाहोर करार , कारगील युध...